Breaking News

राजकारण

जयंत पाटील यांचा टोला, भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला सवय… मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र बदलतय

महाविकास आघाडीची पहिलीच सभा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या सभेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही पक्षांचे लाखो कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून या सभेला ‘वज्रमूठ’ असं नाव देण्यात आलं आहे. पण मविआची हीच वज्रमूठ …

Read More »

सुषमा अंधारे यांची टीका, …ही तर अदानी बचाव यात्रा देवेंद्र फडणवीस यांना समजत कसे नाही

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे दोन पक्ष राहुल गांधी विरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली. या गौरव यात्रेवरून विरोधकांकडून भाजपा आणि शिवसेनेवर टीका …

Read More »

खा इम्तियाज जलील यांची मागणी, त्या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा त्या घटनेला राजकिय वळण देण्याचे काम सत्ताधारी वर्गाकडून होतेय

नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यामुळे जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. त्यानंतर यावरून सत्ताधारी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला करत या प्रकरणाची सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, वारसा सांगणारेच अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले असून या राजकिय रणनीतीचा भाग म्हणून महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजी नगर येथे पहिलीच व्रजमुठ सभेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधी …

Read More »

उत्तराखंड मधील त्या महिलेनंतर दिल्लीतील या महिलेने केले राहुल गांधी यांच्या नावे घर केंद्र सरकारच्या कारवाईनंतर जनसामान्यांकडून मिळतोय का प्रतिसाद

साधारणतः एका वर्षापूर्वी उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील एका महिलेने आपली जवळपास पन्नास लाख रूपयांची घरासह संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची माहिती पुढे आली होती. त्यावेळी सदर महिलेने आपली सगळी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केल्याची कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर आता मोदींच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने …

Read More »

संजय शिरसाटांचा उध्दव ठाकरे यांना सवाल, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा तुम्ही…. शंकरराव गडाख आणि इतरांना मंत्रीपद देताना तुम्ही खोके घेतले का ?

राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यात येत आहे. मात्र आज छत्रपती संभाजी नगर येथे पहिल्यांदाच महाविकास आघाडीची पहिलीच वज्रमुठ सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे नेते संजय शिरसाट यांनी थेट ठाकरे …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, बाळासाहेबांनी सावरकरांचा विचार पुढे नेला, संघाला तर काहीच … राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या स्वा.सावरकर यांच्या विषयीच्या विधानवरून राज्यात ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून थेट सावरकर गौरव यात्रेचे आयोजन राजकिय कुरघोडीचा प्रयत्न सुरु केला. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिंदे गटाच्या सावरकर भूमिकेची पोलखोल करत करत राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही निशाणा साधला. संजय राऊत …

Read More »

तळीरामांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी महसूल यंदाच्या वर्षी २१ हजार कोटींचा महसूल मिळाला

राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात सरत्या आर्थिक वर्षात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७,५०० कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता, सन २०२२-२३ या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने २१,५०० कोटी रुपये …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, सावरकर राष्ट्रीय प्रश्न नाही….पण आताची परिस्थिती चिंता वाटणारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांचे मोठे विधान

छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. यामध्ये तरुणांनी दगडफेक करत पोलिसांसह खाजगी वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर गुरूवारी रात्री मुंबईतील मालवणी येथे रामनवमीच्या शोभायात्रे दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या दोन्ही घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच उद्या रविवारी औरंगाबादेत महाविकास आघाडीची पहिलीच सभा होत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदारांना… काँग्रेसच्या SC,ST,OBC, आदिवासी व अल्पसंख्यांक विभागाचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये व धर्मांमध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही व …

Read More »