Breaking News

Tag Archives: shivsena

आणि भुजबळांनी सांगितला, संजय राऊत यांच्या निवडणूकीतील धोक्याचा किस्सा राऊत काठावर वाचले नाही तर

राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. त्यातच राऊत यांच्या कोट्यातील शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरविले. तसेच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा  पुरेसं संख्याबळ असताना देखील पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी पहाटे निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यासगळ्या …

Read More »

मतफुटीप्रकरणी भाजपा आमदार म्हणतो, मंत्री सत्तारांनीच आम्हाला मदत केली रावसाहेब दानवे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा गौप्यस्फोट

राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून निवडूण जाण्याकरीता झालेल्या निवडणूकीत अपेक्षितरित्या महाविकास आघाडीच्या चवथ्या उमेदवाराचा पराभव होत भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय झाला. या निवडणूकीत भाजपाने घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी करत काही अपक्ष आमदारांची आणि छोट्या पक्षांची नावे घेतली. त्यानंतर या अपक्ष आमदारांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत टीकाही …

Read More »

संजय राऊत यांचा सूचक इशारा, ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी… राज्यसभेच्या निकालानंतर संजय राऊतांचा भाजपावर आरोप

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपाचे उमेदवार धनंजय महाडीक यांच्यात थेट लढत होत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपाचे तीन तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडूण आला. तसेच या निवडणूकीत महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मते …

Read More »

राज्यसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या सारखं… शिवसेनेला लगावला टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाचे तीन तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला. या पार्श्वभूमवीर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकीकडे शिवसेना …

Read More »

राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यातून नेमका कोणाला संदेश नेमके वक्तव्य कोणाला उद्देशून उध्दव ठाकरे की देवेंद्र फडणवीस?

मध्यरात्री १ वाजेपर्यत झालेल्या राजकिय नाट्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणूकीच्या मतमोजणीला परवानगी दिली. या मतमोजणीत भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय झाला तर शिवसेनेच्या दुसऱ्या अर्थात महाविकास आघाडीच्या चवथ्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपाच्या पारड्यात मतदान टाकल्याचे स्पष्ट झाले. या साऱ्या पार्श्वभूमीवर …

Read More »

राज्यसभा निवडणूक निकालः आयोगाचा निर्णय काही येईना, सर्वांचा जीव टांगणीला भाजपाच्या आक्षेपावर निर्णय घेण्यास ५ तास उलटून गेले तरी अंतिम निर्णय नाही

राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होवून ५ तास झाले तरी अद्याप मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या भवितव्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या निवडणूकीतील उमेदवारांबरोबरच राज्यातील जनतेला कोण विजयी होणार याबाबतची उस्तुकता लागून राहिली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधी परवानगी मिळेल त्यानंतरच मतमोजणी होवून …

Read More »

मुस्लिम समुदायाच्या मोर्चावर संजय राऊत म्हणाले, दंगलींचा डाव देशाचा इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यावरून अरब राष्ट्रांनी भारताबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यावर लावून निषेध केला. तसेच त्या वक्तव्यावरून भारताने माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना पदावरून काढून …

Read More »

पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर शिवसेना नेते अर्जून खोतकरांनी दाखविली “ही” तयारी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण पण निर्णय नेतेच घेतील

राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकींचा धुराळा उडायला सुरुवात झाली. चर्चेत असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाल्याने औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते खरं हिंदूत्व असेल तर काश्मीरींच्या संरक्षणासाठी जा

मी पोहोचल्यानंतर थोडंस हॉटेलमध्ये टिव्ही पहात होतो. त्यावेळी काही चॅनेलवर तोफ धडाडणार वगैरे असे सुरु होतं. मात्र ढेकणांना चिरडायला तोफेची गरज लागत नाही. तसेच त्या तसल्या फालतू गोष्टीसाठी माझ्या शिवसैनिकांची ताकद मी वाया घालविणार नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज …

Read More »

मंत्री असतानाही उमेदवारी का नाही? सुभाष देसाईंनी दिले “हे” उत्तर विधान परिषदेत निवडणूकीतील पत्ता कटवरून देसाईंचा खुलासा

राज्यसभा निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषद निवडणूकीचा बिगूल वाजला. या निवडणूकीत शिवसेनेकडून विद्यमान मंत्री सुभाष देसाई यांचा पत्ता कट त्यांच्याऐवजी सचिन अहिर यांना तर दिवाकर रावते यांच्या जागेवरून आमश्या पाडवी अशा दोन चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मंत्री सुभाष देसाई यांना निवडणूक का लढवित …

Read More »