Breaking News

Tag Archives: priyanka gandhi

पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा …

Read More »

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा राजीनामा नवज्योत सिंग सिध्दू यांची सरशी

पंजाब-मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात संघर्ष विकोपाला गेला होता. तसेच पंजाबमधील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्य पध्दतीवर बोट ठेवत हटविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कॅप्टन अमररिंदर …

Read More »

प्रियंका आणि राहुलच्या संवेदनशिलतेला भाजपकडून मोदींच्या व्हिडिओचे असेही उत्तर कोण सर्वाधिक संवेदनशील स्पर्धा सुरु?

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित पीडीत मृत मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती न सोपविता पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांना दोन दिवस डांबून ठेवत पोलिसांच्या एसआयटी टिम व्यतीरिक्त कोणालाही भेटू किंवा फोनवरून संपर्क करू दिला नाही. या पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी  काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका …

Read More »

‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …

Read More »

पार्थच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले, एकाने काय दहाजणांनी जावे स्थगिती उठली पाहिजे ही राज्य सरकार आणि राष्ट्रवादीची भूमिका

पुणे : प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याविरोधात राज्य सरकारने याचिकाही दाखल केलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी नुकतेच याप्रश्नी स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता  ते म्हणाले याप्रश्नी कोणीही न्यायालयात जावे. एकानेच काय …

Read More »

गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजप सरकारच्या या विद्वेषी कृतीचा तीव्र निषेध …

Read More »