Breaking News

Tag Archives: विधानसभा अध्यक्ष

आदित्य ठाकरे यांना नोटीस मिळाली का? विधानसभा कार्यालयाकडून मोठा खुलासा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस तर पाठविली मात्र आदित्य ठाकरे यांना नाही

शिवसेना कोणाची आणि राज्यातील सत्ता संघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी निकाल दिला. तसेच पात्र-अपात्रतेच्या मुद्यावर तीन महिन्याच्या कालावधीत निर्णय देण्याचे बंधनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर घालण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तीन महिन्याच्या मुदतीला १० ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे-ठाकरे गटाच्या …

Read More »

शिवसेनाः दोन्ही गटातील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसा लेखी म्हणणे सादर करण्यास सात दिवसांची मुदत

शिवसेना नेमकी कोणाची आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला. विशेष म्हणजे त्यास येत्या ११ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबतच्या कारवाईस सुरुवात केली आहे. …

Read More »

अजित पवार यांनी जाहिर केले राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, पवारांच्या बैठकीला कोणीच नव्हते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून तीन दिवस होत नाही तोच अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मीच असून माजी निवड संपू्र्ण पक्षाच्या कार्यकारणीने आणि सदस्यांनी केली असल्याचा दावा अजित पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शरद …

Read More »

राष्ट्रवादीचे मोठे पाऊल, अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

राज्यात राजकीय उलथापालथ झाली असून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले असून पवारांनी आता बंडखोर आमदारांविरोधात बडगा उगारला आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी …

Read More »

अतुल लोंढे यांचा सल्ला; अध्यक्षांनी क्रांतीकारी नाही, तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा राज्यात एक वर्षापासून शिंदे-फडणवीसांचे असंवैधानिक व बेकायदेशीर सरकार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महिना झाला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे क्रांतीकारी निर्णय घेण्याचे विधान त्यांचा कल लक्षात आणून देतो. विधानसभा अध्यक्ष पूर्वग्रहदूषीत असणे लोकशाहीसाठी योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतीकारी नाही तर संविधानातील …

Read More »

लंडनहून परतताच राहुल नार्वेकर म्हणाले, बाहेर केलेल्या भाष्यावर मी टिप्पणी… सर्वप्रथम पार्टी कुणाची हे ठरवावे लागले त्यानंतरच पुढील निर्णय

शिवसेना फुटीवर आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून १५ दिवस, २० दिवसात तर काहींनी २ महिन्यात निर्णय घेण्याची मागणी केली. यावर सध्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर …

Read More »