Breaking News

विशेष बातमी

राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर बंदी ? आगामी अधिवेशनात कायदा आणण्याच्या हालचाली

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील बहुतांष जिल्ह्यात हुक्का पार्लरची केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे राज्याची तरूण पिढी बरबाद आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने या सर्वच हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच पार्लरवर बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

कैद्याच्या मृत्यूची तक्रार दाखल करण्यावरून दोन पोलिस निरिक्षकांमध्ये भांडण औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील निरिक्षक आमने-सामने

औरंगाबाद : प्रतिनिधी दोन व्यक्तींमधील वाद अथवा भांडणे सोडविण्यासाठी नागरिकांकडून पोलिसांच्यावर विश्वास दाखवित त्यांच्याकडे धाव घेतात. मात्र तुरूंगातील कैद्याचा मृत्यू रूग्णालयात झाल्याने त्याची नोंद घेण्यावरून औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षकच एकमेकांवर धावून जात भांडणे करत असल्याचा अजब किस्सा नुकताच घडला. सहा महिन्यांपासून हर्सूल कारागृहातील एक कैदी बबन चंदू सोनवणे …

Read More »

मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत- पाकिस्तानचे संबंध बिघडतील इस्लामाबादेतील भारतीय दूतावास कार्यालयाचा विचित्र तर्क

मुंबई: प्रतिनिधी भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकिय तणाव असला तरी पाकिस्तानातील रूग्णांना भारतात येवून वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील तर त्यांना उदार अंतकरणाने देशात प्रवेश देण्याचे धोरण केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने स्विकारले. परंतु वैद्यकीय उपचारासाठी पाकिस्तानातून कोण कोण व्यक्ती भारतात आले याची माहिती इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाला विचारली असता येणाऱ्यांची माहिती दिल्यास भारत-पाक …

Read More »

तीन वर्षापासून रखडलेले क्रिडा पुरस्कार जाहीर क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून यादी प्रसिध्द

मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षापासून एकही क्रिडा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. अखेर या नाराजीची दखल घेत मागील तिन्ही वर्षाचे पुरस्कार राज्याचे क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी आज बॉम्बे जिमखाना येथे जाहीर केले. पुरस्काराचे नाव  2014-15  2015-16 2016-17 एकूण शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरवपुरस्कार 25 …

Read More »

रिलायन्स सांगे राज्य सरकार डुले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासाठी सरकारचे ४५० कोटी रूपयांवर पाणी

मुंबई : गिरिराज सावंत राज्यातील अनिल अंबानीच्या रिलायन्स एनर्जी कंपनींच्या  एक हजार ४५२ कोटी रूपयांंच्या थकीत कर वसूली अद्याप न करणाऱ्या राज्य सरकारने रिलायन्सवर आणखी एक मेहरबानी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने रिलायन्सच्याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासाठी लागणाऱ्या जमिन खरेदीवरील  तब्बल ४५० कोटी रूपयांच्या महसूलावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली आमच्याकडे न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यासाठी एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली. मात्र आमच्याचकडे न्यायाधीशांची कमतरता असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती …

Read More »

उच्च न्यायालयाच्या रट्ट्यानंतर शिक्षण खात्याला जाग अखेर मुंबईतील शिक्षकांचे पगार स्टेट बँकेतून देण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपमय झालेल्या प्रविण दरेकरांच्या मुंबै सहकारी बँकेला वाचविण्यासाठी मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन मुंबै बँकेतून देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून देण्याची अखेर भूमिका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली. तसेच या …

Read More »

अखेर उच्च न्यायालयाचा शालेय शिक्षण विभागाला तडाखा मुंबै बँकेतून शिक्षकांचे पगार देण्यास न्यायालयाची मनाई

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील शिक्षकांचे पगार भाजपचे विद्यमान आमदार प्रविण दरेकर यांच्या मुंबै बँकेतून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्याचे आदेश आज दिले. यासंदर्भात शिक्षक भारती संघटनेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले. मुंबै जिल्हा सहकारी बँकेतून मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे पगार देण्याबाबत …

Read More »

अखेर शरद पवारांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वीजेला ५ रूपयांचा दर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल रात्री पार पडली बैठकीत

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी तयार केलेली वीज राज्य सरकारने खरेदी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर सरकारने प्रती युनिट ५ रूपये दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विशेष म्हणजे ५ रूपयांचा दर परवडत नसतानाही राज्य सरकारने पवारांच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील …

Read More »

निर्णय घेत नसल्याने तरूणाचा मंत्रालयाच्या दारातच आत्महत्येचा प्रयत्न कृषी परिक्षेच्या निकालाबाबत निर्णय होत नसल्याने तरूणाचे कृत्य

मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातल्या धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका २५ वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव असून अहमदनगरच्या राहणाऱ्या अविनाशने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या …

Read More »