Breaking News

राजकारण

शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीवरून राज ठाकरेंनी म्हणाले, पोर होणार का?… जातीपातीमधून बाहेर पडल्याशिवाय चांगला महाराष्ट्र मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आगामी महानगरपालिका निवडणूकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का असा प्रश्न सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये …

Read More »

वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षण मिळवायचे असेल तर ओबीसींनी… मुस्लिम लिग आणि राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी जाहीर

मराठी ई-बातम्या टीम निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही, पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे काही करत आहे ते एकादृष्टीने घटनाविरोधी असल्याचे वक्तव्य करत ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून कोणालाही मतदान केले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय ओबीसींची जनगणना होणार नाही असे वंचित आघाडीचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे, पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास …

Read More »

म्हाडा पेपर फुटीचे तार मंत्रालयापर्यत तर आरोग्यचे महासंचानलयापर्यत सीबीआय मार्फत चौकशी करा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन-तीन वेळा रद्द करून, पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये सुरू आहे. सामान्य युवकांची …

Read More »

मुस्लिम आरक्षणावर एमआयएमचे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते? काँग्रेसचे माजी आमदार नसिम खान यांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु …

Read More »

जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा गृहनिर्माण मंत्री आव्हाडांना सवाल

मराठी ई-बातम्या टीम मागील आठभऱ्यापासून म्हाडाच्या नोकर भरीत परिक्षेमध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसार माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे आवाहन करत होते. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राज्याचे गृह खाते असतानासुध्दा आव्हाडांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली असा उपरोधिक सवाल भाजपा आमदारा …

Read More »

युपीए सरकारच्या काळात फक्त एक महिना पुरेल इतकाच धान्य साठा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गौप्यस्फोट

मराठी ई-बातम्या टीम देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना एक फाईल माझ्याकडे आली. ती फाईल महत्वाची होती. ती फाईल वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मी त्या फाईलीवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मला फोन आला. त्यांनी त्या फाईलीबाबत विचारणा करत त्यावर अद्याप सही केली नसल्याबद्दल विचारणा केली …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट झाले काही वेळापुरते हॅक ट्विटरला केलेल्या तक्रारीनंतर अकाऊंट झाले पूर्ववत

मराठी ई-बातम्या टीम देशाला डिजीटल इंडिया बनविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत त्या अनुषंगाने बरचसे आर्थिक व्यवहार डिजीटल मोडवर आणण्यात यशस्वीही झाले. मात्र आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकांऊट काही काळासाठी हॅक झाले. त्यामुळे प्रशासकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. परंतु कालांतराने ट्विटर कंपनीला याबाबतची रितसर तक्रार केल्यानंतर …

Read More »

शरद पवारांनी, खडी फोडण्याचे काम केल्याची आठवण सांगत दिला राष्ट्रवादीला रोडमॅप ८१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पवारांनी दिला समाजकारणाचा मुलमंत्र

मराठी ई-बातम्या टीम ब्रिटीशकाळात एकदा तेव्हांचे राजे प्रिन्स चार्लस हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी ते ज्या ठिकाणी जाणार होते. त्या ठिकाणी एक व्यक्ती डोक्याला मुंडासे गुंडाळून तेथे गेले. तेथेही अनेक लोक त्या राजांना पाहण्यासाठी आले होते. तो राजा आल्यानंतर पोलिसांनी सर्वांना एकाबाजूला केले. त्यात ते मुंडासे बांधलेली …

Read More »

८१ व्या वाढदिनी जयंत पाटील यांनी सांगितले पवारांचे हे खास पैलू महाराष्ट्राचा सूर्य : शरदचंद्रजी पवार साहेब

पवार साहेबांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली. ८० वर्षाचं पवार साहेबांचं आयुष्य हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे. एखादा व्यक्ती जे काही जीवन जगतो, ते जीवन, त्या व्यक्तीचा जन्म केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील लोक साजरा करतात, हे अद्भुत आहे. मला वाटतंय कि कर्तृत्ववान या शब्दाचा जन्मच पवार साहेबांच्या …

Read More »