Breaking News

राजकारण

भाजपाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? दंगली पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे भाजपचे षडयंत्र-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल करत भाजपा नेत्यांचे सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी …

Read More »

मुख्यमंत्र्यांवर या उपचाराला सुरुवात: पण प्रकृती उत्तम उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. मात्र त्यांच्यावर आता फिजिओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एसएन रिलायन्स रूग्णालयात स्पाईन सर्जरी करण्यात …

Read More »

एसटी कर्मचारी संप: पवार-अनिल परब यांच्या बैठकीत “या” सर्व बाबींवर चर्चा परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. जवळपास चार तास ही बैठक सुरु होती. या बैठकीसाठी परिवहन आणि अर्थविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या …

Read More »

फडणवीसांच विधान बेजबाबदारपणाच अमरावतीतील वातावरण भाजपने बिघडवण्याचा प्रयत्न करु नये- ॲड यशोमती ठाकूर

मुंबई: प्रतिनिधी अमरावती येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रीया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी …

Read More »

फडणवीसांचे आव्हान, आम्ही मान्य करतो मग तुम्ही घालणार का बंदी? आहे का हिंमत रझा अकादमीवरून फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी काँग्रेसच्या काळात रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले का करते, रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे? हे सगळं माहित आहे. पण ते आमच्यावर आरोप करतायत की रझा अकादमी आमची बी टीम आहे म्हणून, चला आम्ही मान्य करतो मग तुम्ही घालणार का बंदी? आहे का? काँग्रेसमध्ये हिंमत असा उपरोधिक असा …

Read More »

आता विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्रातून स्व.महाजन, गडकरी यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणात तावडे तिसरे

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणामुळे दुर्लक्षित राहीलेले विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी आज नियुक्ती केली. या पदावर विराजमान होणारे तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी या पदावर स्व. प्रमोद महाजन यांनी काम पाहिले होते. त्यांच्यानंतर …

Read More »

कृषी कायदे मागे: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. …

Read More »

बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाल्याचे …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाची माफी मागतोय, ते कायदे मागे घेण्याचा निर्णय तब्बल वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह सबंध देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शीख धर्मगुरू गुरूनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधत मी देशाची माफी मागतोय, आम्ही चांगल्या उद्देशाने कृषी कायद्यांची निर्मिती केली. पण …

Read More »

शरद पवारांचा भाजपाला इशारा, हिशोब तुम्हाला द्यावा लागेल अमरावतीतील दंगल आणि अनिल देशमुख अटकेनंतर पवारांची प्रतिक्रिया

नागपूर-वर्धा-मुंबई: प्रतिनिधी विदर्भाला ती मंत्रीपद देण्याचा आमचा मानस होता. परंतु जागा कमी असल्याने ते शक्य झाले नाही. परंतु नागपूरच्या अनिल देशमुखांना ज्या पध्दतीने षडयंत्र करून आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गैरवापर करून तुम्ही तुरुंगात टाकले. त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे नाव न …

Read More »