Breaking News

राजकारण

केजरीवाल आणि भाजपाच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका, आधी रूपया सांभाळा

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तसेच तब्बल दोन वर्षानंतर कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. मात्र राजकिय क्षेत्रात कधी कधी बेताल वक्तव्ये करून खळबळ माजवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली. तसेच नोटांवर महात्मा …

Read More »

अजित पवार म्हणाले, आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकंही हातची गेली असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांनासमोर निर्माण झाला आहे. मात्र परतीच्या पावसांने उघडीप देऊन तीन-चार दिवस झाले तरी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही की, पंचनामे झालेले नाहीत. या सगळ्या गोष्टीनंतर …

Read More »

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल

भारतातील लोकशाही आणि इंग्लडच्या लोकशाही पध्दतीत मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. या लोकशाहीमुळेच ब्रिटनमध्ये बहुसंख्य श्वेतवर्णिय आणि ख्रिश्चन धर्मिय नागरिक असतानाही भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अल्पसंख्याक असलेले हिंदू पंतप्रधान बनले. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतात अल्पसंख्याक समजला जाणाऱ्या मुस्लिम समुदायातील हिसाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल असे वक्तव्य …

Read More »

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताना खर्गे म्हणाले, एका कामगाराचा मुलगा…

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा पराभव करत विजय मिळविला. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आवर्जून उपस्थित होते. याशिवाय अनेक नेते आणि कार्यकर्त्येही या कार्यक्रमास हजर होते. …

Read More »

अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा

नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, आनंदाचा शिधा म्हणजे कुचेष्टाच

आधीच महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी या वस्तू पोहचल्याच नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा ही सामग्री मिळाली नसल्याने विरोधकांकडून …

Read More »

किंग्ज चार्ल्स यांच्याकडून ऋषी सुनक यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी

भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांनी आज २५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. प्रथेप्रमाणे ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी सुनक यांची अधिकृतरित्या ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत. शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी …

Read More »

राष्ट्रवादीचा पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हणाला, डिलीव्हरी बॉय

आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतील दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक …

Read More »

त्या चर्चेवर शिंदे गट म्हणतो, तुमच्याकडचे आमदार सांभाळा उध्दव ठाकरे गटावर साधला निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपली सत्ता कशी येईल याचे डावपेच आखत सत्तांतर घडवण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील आमदारांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, उध्दव ठाकरेंना दिवाळी शुभेच्छा दिल्या नाहीत पण जरूर देऊ उध्दव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार का? राजकारणात काहीही अशक्य नाही

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही …

Read More »