Breaking News

आरोग्य

मंत्रालयात सापडले आणखी २ बाधित रूग्ण एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपीक कोरोना बाधीत सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात पहिल्यांदा शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे ८ जुलै रोजी आढळून आले. त्यानंतर …

Read More »

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची १ लाखाकडे वाटचाल ४०६७ घरी, ६८७५ नवे रूग्ण तर २१९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी एकाबाजूला कोरोना विषाणूच्या प्रसारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवित असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जितक्या संख्येने रूग्ण घरी जात आहेत. त्यापेक्षा अधिकचे रूग्ण दररोज निदान होत आहेत. २४ तासात ४०६७ रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र ६८७५ नव्या रूग्णांचे निदान झाले असून २१९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. …

Read More »

कोरोना: रूग्णांचे निदान ६६०३ तर बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यावर सव्वा लाखाच्या जवळपास बरे होवून घरी गेल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार …

Read More »

कोरोना: २ लाख १७ हजारपैकी १ लाख १८ हजार घरी, मुंबईत ५ हजार मृत्यू २२४ जणांचा मृत्यू तर ५१३४ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज ५१३४ नव्या रूग्णांचे निदान झाले असल्याने एकूण २ लाख १७ हजार १२१ वर रूग्णांची संख्या पोहोचली आहे. तर ३२९६ आज रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. तर २२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण …

Read More »

खाजगी आस्थापनांनो कोरोना टेस्ट करा नाहीतर कारवाईला सामोरे जा आरोग्य विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे असून अशी टेस्ट न खाजगी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखांना दिला आहे. कोरोनाबाधितांचे संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यास केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यानुसार राज्य …

Read More »

कोरोना: ७ दिवसात १ हजाराने वाढत मृतकांची संख्या ९ हजार २६ वर ३५२२ जण बरे होवून घरी, ५३६८ नवे बाधित रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यात २४ तासात २०४ जणांच्या मृत्यूसह एकूण मृतकांची संख्या ९ हजार २६ वर पोहोचली. १५ जून रोजी नोंदीत राहीलेले १५०० च्या आसपास मृतकांची संख्या समाविष्ट केल्यानंतर मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढीस सुरुवात झाली. १५ ते ३० जून महिना अखेर मृतकांची संख्या ७म हजार ८५३ वर पोहोचली. तर १ …

Read More »

कोरोना: राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण ठाणे जिल्ह्यात, मुंबईतील संख्या घटली ६५५५ नवे रूग्ण, ३६५८ बरे होवून घरी तर १५१ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे या भागातील संख्या राज्यात सर्वाधिक झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या २८ हजार ५०८ अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या तर मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या२३ हजार ७३२ इतकी झाली आहे. तर ३ ऱ्या क्रमांकावर पुणे जिल्ह्याची संख्या असून येथे १३ हजार ८६४ …

Read More »

महात्मा फुले जनारोग्य योजनेचा फायदा बेळगावात ही मिळणार आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : प्रतिनिधी सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर …

Read More »

कोरोना: राज्यात ७ हजार ७४ नव्या रूग्णांसह संख्या २ लाखावर ३३९५ जणांना घरी सोडले, २९३ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्येचे शहर म्हणून आता ठाणे जिल्ह्याची नोंद करावी लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहराचे नाव घेण्यात येत होते. मात्र आज मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४ हजार ९३६ तर ठाणे जिल्ह्यात २६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तसेच २४ तासात तब्बल ७ हजार ८३ इतके …

Read More »

सोलापूरकरांना पुरेशी माहिती दिल्यानंतर संचारबंदी चर्चा करुनच लॉकडाऊनबाबत निर्णय :पालकमंत्री भरणे यांची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज …

Read More »