Breaking News

आरोग्य

तुम्हालाही रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का, मग होऊ शकतो आजार कॉफी पिण्याची सवय तुमच्या शरीरासाठी अपायकारक

अनेकांना उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते मात्र ही सवय खूप वाईट असते. सकाळी रिकाम्या पोटी एकच पेय पिणे सर्वात फायदेशीर आहे आणि ते म्हणजे पाणी, पण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही मात्र याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतात. पशुपती …

Read More »

मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी या चार भाज्यांचा करा आहारात समावेश स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या भाज्यांचे करा सेवन

तुमच्या काही लक्षात राहत नसेल, म्हणजे तुम्ही सारखी-सारखी गोष्ट विसरत असाल किंवा योग्य निर्णय घेऊ शकत नसाल, समजण्याची क्षमता कमजोर झाली असेल, मानसिक तणावात राहत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूचं आरोग्य जपणंही महत्वाचं आहे. खासकरून तुम्ही शिकत असाल किंवा नोकरी …

Read More »

तणाव: लक्षणे, उपचार, चिंता, तणावाचा आरोग्यावर होणारा परिणाम तणावाचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात?

आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गोष्टीचा तणाव असतो. आता तणावाची व्याख्या सांगायची झाली तर एखाद्या कठीण परिस्थितीमुळे उद्भवणारी चिंता किंवा मानसिक तणाव अशी केली जाऊ शकते. ताण हा एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील आवाहनांना तोंड देण्यास प्रवृत्त करतो. प्रत्येकजण काही प्रमाणात तणाव अनुभवतो. …

Read More »

ऑक्टोबर हिट तापदायक, सूर्य ओकणार आग ऑक्टोबर हिटच्या झळा आणखी वाढणार; वाचा कसं असेल हवामान

ऑक्टोबर झाल्यानंतर तापमानाचा ताप अधिक वाढला असून आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात अनुभवायला मिळत आहेत. मुंबईमध्ये किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता. मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते. हे तापमान …

Read More »

शाकाहारी पदार्थ खाण्याचे ४ आश्चर्यकारक फायदे; चला जाणून घ्या तुम्हाला माहिये का ? शाकाहारी पदार्थ खाण्याचे फायदे

जागतिक शाकाहारी दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना शाकाहारी पदार्थांच्या फायद्यांची जाणीव करून देणे तसेच जेवणात शाकाहारी पढार्थाचा जास्तीत जास्त वापर करणे हा त्यामागचा उद्देश,उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. सामान्यतः लोकांना असे वाटते की मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी अन्न …

Read More »

रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी करा ‘हे’ ४ नैसर्गिक उपाय रक्तदाब कसे नियंत्रित करावे वाचा सविस्तर वृत्त

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली असून शंभरातील प्रत्येकी दहा व्यक्तीला हा आजार असतो. उच्च रक्तदाबाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली, तणाव या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला हानी पोहोचते तसेच शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा धोका पोहचतो. …

Read More »

मृत्यू कसा आणि कधी झाला याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी न्यायवैद्यक शास्त्राकडे मुलींनी मागे न पडत करियर म्हणून पाहावे; डॉ. सारा हिनावी यांचा सल्ला

  अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा निर्जल स्थाळी बेवारस मृतदेह सापडतात अशा मृतदेहाची कधी-कधी ओळख पटवणे पोलिसांसह फॉरेन्सिकचे टीमला सुद्धा कठीण जाते मात्र यावर संशोधन करणाऱ्या डॉ सारा हिनावी यांनी यावर संशोधन करून मृतदेहाची ओळख पटण्यासंदर्भातील प्रक्रियेवर संशोधन करून आपल्या संशोधनाचा जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र …

Read More »

आम्ही एका बाळाला मारण्याची परवानगी देऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती २६ आठवड्यांवरील गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका महिलेला २६ महिन्यावरील गर्भधारणा संपुष्ठात आणण्याची देण्यात येणारी परवानगी नाकारली असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकालाचा दाखला दिला आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकार बाळाच्या जन्मानंतर त्या बाळाची पूर्ण काळजी घेऊ शकते. २६ आठवड्यांवरील गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी एम्सला निर्देश देण्याची परवानगी मागणाऱ्या …

Read More »

केवळ या महिलांनाच मिळणार मातृ वंदना योजनेचा लाभ, जाणून घ्या अटी सुरक्षित मातृत्वासाठी ‘मातृ वंदना योजना 2.0’

दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्‍या शेवटच्‍या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्‍यू दरात वाढ झाल्‍याने ते नियंत्रित करण्‍यासाठी १ जानेवारी २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या योजनेची …

Read More »

नव्याने लागू झालेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 नेमकी काय आहे? राज्यात लागू-मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्‍यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्‍याच्‍या सहभागाने राबविण्‍यात येणार आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …

Read More »