Breaking News

आरोग्य

अखेर औषधी व यंत्रसामुग्री खरेदी प्राधिकरणाला मिळाला सीईओ लहू माळी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शासकिय रूग्णालयातील रूग्णांच्या पुरेशा औषधामुळे मृत्यू झाल्यानंतर अखेर राज्य सरकारने औषधी आणि सामुग्री प्राधिकरणाच्या सीईओ पदी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. तब्बल चार महिन्यानंतर या प्राधिकरणाच्या सीईओ पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सनदी अधिकारी लहू माळी यांची नियुक्ती केली असून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका …

Read More »

जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या सत्य ! डायबिटीस होण्याची काय आहे कारण ? घ्या जाणून

  मुंबई : आज अनेक जण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर दुसरीकडे काही जण आपल्या आहारात चुकीच्या पदार्थाचा समावेश करतात व काहीजण अनेक पदार्थाचा गैरसमज करून घेतात. आज या लेखाद्वारे आम्ही आपणांस चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहे व त्यात कसलीही सत्यता …

Read More »

टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंना आली जाग, आरोग्य यंत्रणेचे व्हिजन २०३५ जाहिर ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश

राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रूग्णालयात नुकत्याच झालेल्या रूग्णांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड सर्वचस्तरातून उठविण्यात येत आहे. तसेच विविध राजकिय पक्षांकडूनही टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेच्या कायापालटाबाबत व्हिजन २०३५ जाहिर केले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने …

Read More »

भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ चा सहभाग महत्त्वाचा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन

सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. त्यात या क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे …

Read More »

आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत हृदयविकार विषयक जागतिक परिषदेला सुरुवात

कार्डियाक इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळत आहे तसेच रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे. मात्र २० – ३० वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारे हृदयविकार ही चिंतेची बाब असून, ते थांबविण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस …

Read More »

छत्रपती संभाजी नगर, लातूरमध्ये शासकीय दरात उपचार पण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण …

Read More »

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशानुसार लाभ तर निवासी डॉक्टरांच्या वेतनात घसघशीत वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी

राज्यातील २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेत असणाऱ्या आणि २००९ मध्ये नियमित सेवेत समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांना मॅट च्या आदेशानुसार वेतन निश्चित करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च न्यायालयातील याचिका मागे घेऊन ०२.०२.२००९ रोजीच्या अधिसूचनेनुसार समावेशन झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी गट-अ …

Read More »

नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय …

Read More »

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव्’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. …

Read More »

खेळाडूंनी कशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी? हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच कार्डियाक अरेस्ट (एससीए) येणे होय

अनेकदा आपण तंदरुस्त खेळाडूंना देखील मैदानांध्ये, व्यायामशाळेत हृदय विकाराच्या झटक्याने जीव गमावताना पहिले आहे. इतके तंदरुस्त असून देखील खेळाडू खेळतानाच मूर्च्छा येणे किंवा अचानक हृदय विकाराचे झटके का येत असतील? याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजेच SCA समावेश आहे. हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच …

Read More »