Breaking News

एलिफंटा बेट महावितरणच्या दिव्यांनी लवकरच उजळणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी

मुंबई : प्रतिनिधी जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे ७० वर्षात प्रथमच वीज पोहोचविण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे. त्यामुळे एलिफंटा बेट लवकरच वीजेच्या प्रकाशात उजळणार असून रात्रीही येथे पर्यटनाचा आनंद उचलता येणार आहे. महावितरणने या बेटावर वीज पोहोचविण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी आज ऊर्जामंत्री …

Read More »

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी …

Read More »

पर्यावरणस्नेही शहरांसाठी सिमन्स, हिताची उद्योग समुहासोबत चर्चा राज्यात यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शहरे स्मार्ट आणि स्वच्छ करण्यासाठी विविध अभियानांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पर्यावरणस्नेही शहरांच्या निर्मितीसाठी सिमन्स आणि हिताची या उद्योग समुहांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी अशा शहरांच्या निर्मितीसाठी सरकारसोबत काम करण्याची तयारी दर्शविल्याने त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्याला पोलिओमुक्त करण्यासाठी ८५ हजार बुथची उभारणी २८ जानेवारीला विशेष मोहिम राबविणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातून पोलिओ आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ८५ हजार बुथची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी २८ जानेवारी  व ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली. या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. …

Read More »

शौर्य आणि बलिदानाची नेत्रदीपक कहाणी ऐतिहासिकतेचा परिपूर्ण अनुभव

चित्रपट परिक्षण: संजय घावरे निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हणजे सिनेरसिकांसाठी भव्य आणि दिव्यतेची जणू मेजवानीच असते. राजपूत आणि करणी सेनेने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे चित्रीकरणापासून प्रदर्शनार्पंत कायम चर्चेत राहिलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट म्हणजे भन्साळींचं त्याच वाटेवरील आणखी एक भव्य-दिव्य पाऊल आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एखाद्या सुरेख चित्रासारखी दिसेल अशी …

Read More »

प्लास्टीक पुर्नवापर आणि कचरा प्रश्नी कोकाकोलाची सरकारसोबत कामाची तयारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’साठी उद्योग जगत उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने …

Read More »

 कडेकोड बंदोबस्तात पडद्यावर अवतरणार ‘पद्मावत’ मुंबईसह राज्यातील चित्रपटगृहांना पोलिस छावणीचे स्वरूप

मुंबई: प्रतिनिधी प्रथम राजकारणाच्या आखाड्यात आणि नंतर न्यायदेवतेच्या मंदिरात उभ्या ठाकलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट शीर्षक बदलून म्हणजे ‘पद्मावत’ या शीर्षकाने प्रदर्शित करण्यात येत आहे. राजपूत आणि करणी सेनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे विविध राज्यांनी तसेच थिएटर मालकांनी सुरक्षेच्या कारणावरून ‘पद्मावत’च्या प्रदर्शनास नकार दिल्याने वादात अडकलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे. कोणत्याही …

Read More »

पुरस्कार विजेत्यांनाही मिळणार मानधन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी दलित, आदीवासी, मागासवर्गीयांच्या हिताच्यादृष्टीने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. आता सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या आजवरच्या सर्वच पुरस्कार्थींना यंदाच्या वर्षीपासून मासिक सातशे पन्नास रूपये मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज …

Read More »

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसला इंग्रजांशी लढा दिला होता. आता देशाचे संविधान वाचवण्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपातन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी करत या लढ्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले. जळगांवच्या गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रांगणात आज काँग्रेसचे दुसरे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित …

Read More »

तंबाखूमुक्त शाळा, महाविद्यालयांसाठी ६ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम टोल फ्रि नंबर सुरु करण्याचे गृह राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर गुटखा, सिगारेट्स आदी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून एक विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देत या परिसरात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी पोलिस, अन्न व औषध प्रशासनाला दिले. …

Read More »