भारतगाव तसं नुकतंच भरभराटीसाठी डोकं वर काढत होतं. गावातल्या पोरांना आता आता कुठे शाळेत जायला वाहन मिळतं होतं. शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना कुठे कुठे आत्ता नोकऱ्या लागल्या होत्या, थोडक्यात नुसत्या बुकण्यात खाणाऱ्या लोकांकडे चांगला ओल्या सुक्या खोबऱ्याचा मसाला बनवून जेवण साधारण चमचमीत बनवून खाण्याचे चांगले दिवस आले. पन्नास टक्के घरात टीव्ही आल्या लोकांचे टीव्ही येण्यापूर्वी जेवणाचा …
Read More »न्यूज वाल्यांचा कोयंडा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची प्रसारमाध्यमांची समाजावर पडलेल्या कोयंडारूपाची कथा
गावांत कोरोनाची बातमी अचानक गायब झाली. कुणी तरी आत्महत्या केल्याची बातमी सतत टीव्हीला येऊ लागली. लोकांना खूप काहीतरी तूटल्या सारखं वाटू लागलं. एखाद्या गोष्टीची सवय लागली आणि ती सवय अचानक थांबली की मेंदू सैरभैर होतो, तसं गाववाल्यांच झालं. अचानक कोरोनाची बातमी गेल्यापासून लोकांच्या घशाखाली घास उतरे ना. कोरोना अचानक नाहीसा झाल्यापासून. लोक बिंधास्त तालुक्याला जाऊ लागली. एकमेकांशी बोलू लागली. एकमेकांच्या घरात चहापाणी करू लागले. एकंदरीत सगळं काही चंगासी होऊन गेलं. गावांत चावडीवर बसून आता एकच चर्चा सुशांत सिंग राजपुत. अनिल हा गावाचा खबरी माणूस चुली पासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्या खाजगी बातम्या त्याला दिवसभरात कोण कुठून पोहोचवायचा हे तोच …
Read More »बंदिस्त… कलावंत आणि सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची लघुकथा
खिडकी समोर एक कावळा आजकाल नेहमी ओरडतो. मी ही त्याचं ओरडणं हल्ली हल्ली ऐकायला लागलो. त्याला एक दोन वेळा पाहिलं होतं, पण तो हल्ली थोडा उजळ दिसू लागलाय. माणसं घरात बंद झाल्यापासून तो आता डेरिंग करून खिडकी पाशी सहज येऊन बसतो. तो आता पाणी आणि खायला धमकी दिल्यासारखा मागू लागतो. …
Read More »