Breaking News

जाणीवेचा दरवाजा

हँडीकॅप लोकल रेल्वेचा प्रवास

जमील आज घाई घाईत उठला त्याच्यासाठी आज महत्वाचा दिवस होता. खूप दिवसांनी त्याला आज इंटरव्हिव ला जायचं होतं. रोशन लॉकडाऊनला रोशन ची नोकरी गेल्या नंतर त्याला. जी हवी, जशी हवी तशी नोकरी मिळेना. बिल्डिंग मध्ये राहायचा. पण एका वेळेनंतर भाडं देणं त्याला मुश्किल झालं. त्यांने भाजीचा गाडा टाकाला, पण तो …

Read More »

पर्स नाही काही नाही ते उंदीर झालेत नां घरात पर्स नवीन हाय

तपू आज नेहमी पेक्षा स्थिर नव्हती तीचं कामात जराही लक्ष नव्हतं. ती सारखं सारखं आपल्या पर्सकडे बघत होती. घर पत्र्याचं. पत्र्याला छिद्र पडलेली. कोणी डोळा लावला तर अख्ख घर त्याच्या डोळ्यात बसेल. तपू चा नवरा सफाई कामगार. दारू घेतल्याशिवाय तो गटारात उतरत नसे. आयुष्यभराचा वनवास भोगून आल्या नंतर. नवऱ्याच्या घरात …

Read More »

भूतकाळातील अन्यायाच्या परिमार्जनासाठी आरक्षण, पण नव्या अन्यायाची निर्मिती

प्रिय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीनों, तुम्ही सर्वांनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी १० टक्के आरक्षण मान्य केलात आणि सद्यपरिस्थितीत देशातील दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजासाठी असलेल्या ४९% असलेल्या आरक्षणाच्या प्रमाणात वाढ केली. मात्र जे पूर्वापार (सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक) विषमतेत जगत होते त्यात आणखी एका आर्थिक दुर्बल घटकाच्या नव्या …

Read More »

श्रीलंकेपासून आर्थिक धडे: भारताला तूटीचा पट्टा घट्ट आवळावा लागणार दिवाळखोरीतून भारताला अनेक आर्थिक धडे-लेखन स्वामीनाथन एस अंकलेसरीया अय्यर (टाईम्स ऑफ इंडियातून साभार)

नुकतेच श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या विरोधात राष्ट्रपती निवासस्थानात स्थानिक नागरीकांनी घुसखोरी करत विरोध प्रदर्शन आंदोलन केले. या नाट्यमय घडामोडीनंतर श्रीलंकेतील दिवाळखोरीमुळे एकदंरीतच अर्थव्यवस्थेशी संबधित अनेक शिस्त (थेअरींच्या) त्याचे विश्लेषण करण्यास असमर्थ ठरत आहेत. वास्तविक पाहता मागील काही वर्षापासून श्रीलंकेतील तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट (सरकारकडून प्रमाणाबाहेर खर्च) वाढत असल्याचे दिसून …

Read More »

कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा ! डॉ. प्रदिप आवटे यांनी व्यक्त केल्या कोरोना काळातील भावना

कालच्या ९ मार्चला महाराष्ट्रातील पहिली कोविड केस आढळून २ वर्षे पूर्ण झाली. कोविड पॅन्डेमिक ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. मानव प्राणी हा पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे,असे मानले जाते. अर्थात हे आपलं कौतुक आपण मानवच करत असतो. कोविड पॅन्डेमिकमधून या बुध्दिमान माणसाने काय बोध घेतला, हे ही या …

Read More »

सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग

तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धु‌‌व्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …

Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “शासनकर्ती जमात बनणे हेच उद्दिष्ट”: मग आजस्थिती काय ? महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम

‘‘तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. …

Read More »

प्रिय चेतन भगत, धर्मनिरपेक्षतता हा काही तितकासा वाईट नाही तर सुंदर शब्द आहे लेखन:स्वामिनाथन एस.अंकलेश्वरीया अय्यर

तु जे काही तुझ्या कॉलममध्ये लिहितोस ते मला आवडतं. परंतु तु नुकताच लिहिलेला “Hate smug liberals? But don’t hate secularism just because they like it” अर्थात ‘आत्मसंतुष्ट उदारमतवाद्यांच्या तिरस्कार? परंतु धर्मनिरपेक्षितेचा तिरस्कार करू नका कारण त्यांना ते फार आवडते’. उदारमतवादी लोक आत्मसंतुष्ट असण्याबाबत मला माहिती आहे. मात्र मला सर्वाधिक काळजी …

Read More »

जय भिम: स्वत:बरोबर व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांना प्रश्न आदीवासींचे प्रश्न, पोलिस दलांकडून होणारा अन्याय आणि व्यवस्थेची उदासीनता

भारतरत्न, स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांनी देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि निरोगी (कोणत्याही अभिलाषेला, धर्माला बळी न पडणारा) समाज निर्मिती करण्यासाठी कायदेशीररीत्या काय करायला हवे आणि काय नको करायला पाहिजे या गोष्टींचा एक प्रकारे धडाच राज्यघटनेच्या माध्यमातून संबध भारतीयांना घालून दिला. परंतु या लोकशाहीप्रधान असलेल्या भारतात लोकशाही संसाधनांचा वापर …

Read More »

एफआयआरच्या माध्यमातून त्रास देण्याचे थांबविणे ही आपली गरज लेखन: स्वामिनाथन एस. अंकलेसरीया अय्यर

देशात आपल्या प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना शांत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कायद्यातील अनेक तरतूदींचा गैरवापर केला आहे. सोशल माध्यमातून किंवा अन्य उच्च दर्जाच्या माध्यमातून ट्रोल करणे, शोषण करणे, बलात्काराच्या धमक्या देणे आदी तंत्राचा वापर करण्यात येत आहे. सद्यपरिस्थितीत अशा पध्दतीचे तंत्र वापरणारा भाजपा एकमेव पक्ष ठरू शकतो, मात्र त्यासाठी इतर …

Read More »