Breaking News

जाणीवेचा दरवाजा

मिस्टर विकास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत कथा

जग्गूचा  कुत्रा फेमस. जग्गूला २०१४ च्या प्रचार मोर्चात एका रस्त्याच्या कडेला पक्षाचा झेंडा चघळत पडलेला सापडला. जग्गूने त्याला उचलून घरात आणलं आणि मोदी निवडून आल्यावर चांगल्या पायगुणाचा कुत्रा म्हणून चक्क जग्गूने त्याचं जे बारसं घातलं, ते अख्या गावभर फेमस झालं. लोकांनी कुत्र्याचं नावं विकास ठेवलं. जग्गू ने गावाला विश्वास ठेवायला भाग पाडलं कि माझ्या कुत्र्याचा …

Read More »

मूर्ती दहन… सर्जनशील लेखक आणि कलावंत सुदेश जाधव यांची खास कथा

काश्या म्हाताऱ्याच्या अंगणात तुडुंब गर्दी भरली होती. अंगणात पूर्ण भयाण शांतता. म्हाताऱ्याचा जीव कशात तरी अडकला होता. म्हाताऱ्याला कांदा भजी आवडायचे म्हणून गावच्या सरपंचाने एका प्लेटीतून कांदाभजी आणलेले. उशाला तसेच पडून होते. भजीला वास सुटला पण म्हाताऱ्याचा जीव काय सुटेना. म्हाताऱ्याला काहीतरी सांगायचं होतं पण म्हातारा काय तोंड उघडेना. म्हाताऱ्याला फणसाच्या  गऱ्याचा वास …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण धोरण: उच्च शिक्षण , संशोधन आणि रोजगार संधी बंगरूळू येथील केएल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.एस.मंथा यांचा विशेष लेख

देशातील शालेय आणि उच्च शिक्षण एकाच छत्राखाली आणण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय  शिक्षण धोरण जाहीर केले. या धोरणातील तरतूदीनुसार एकूण जीडीपीच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही सर्वाधिक रक्कम आहे. पण हे धोरण तयार करताना धोरणकर्त्या समितीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडणाऱ्या खंडाबद्दल किंवा विद्यार्थी गळजीबद्दल जर …

Read More »

भूमीपूजन… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावरील कल्पनाधारीत कथा

दिन्या पुन्हा एकदा पेपरातले फोटो पाहू लागला . पेपराचे फाटलेले तुकडे पुन्हा पुन्हा तो जोडून जोडून रंग उडालेला चेहरा शोधत राहिला. दिन्या एका धार्मिक संस्थेचा कट्टर भक्त होता. बाबरी मस्जिद  पाडताना असंख्य विटा आपण कशा फेकल्या, किती जणांची डोकी फोडली याचा हिशोब तेंव्हापासून पोरं जनमल्या जनमल्या पोरांच्या जणू कानातच सांगायचा. …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शालेय पध्दतीत निर्माण होणारे प्रश्न एआयसीटीईचे माजी चेअरमन डॉ.एस.एस. मंथा यांचा शालेय शिक्षण धोरणावरील खास लेख

देशातील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्राने नुकतेच राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा जाहीर केला. या मसुद्याची घोषणा आहे की “२०२२ पर्यंत अभ्यासाचे शिक्षण कमी करणे आणि त्याऐवजी समग्र विकास आणि २१ व्या शतकातील कौशल्य जसे की विचारसरणी, सर्जनशीलता, वैज्ञानिक स्वभाव, संप्रेषण, सहयोग, बहुभाषिक, समस्येचे निराकरण, …

Read More »

अक्षर ओळख शिकणारा ते कष्टकरी चळवळीचा शाहिर-साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे ! सामाजिक जाणिवेतून व्यवस्थेतील त्रुटीवरील भाष्यकार सुबोध मोरे यांचा खास लेख

एकजुटीचा नेता झाला, कामगार तय्यार… !     बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार..!        शेतकरी,अन् दलित जनाला घेऊनिया पाठी…!    कामगार क्रांतीच्या अपुल्या ब्रिदासाठी……..      कोट करी ध्वजा लाल धरिली……. !   मेधासम आता फळी धरूनी अपुली………  ! . .            लोकशाहीर, साहित्यिक कॉम्रेड …

Read More »

महाभारतात दुर्लक्षित राहीलेला “युयुस्तु” संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे विश्लेषण

महाभारत! भारतातील एक महत्वाचे महाकाव्य, सत्य की असत्य? रचलेले की घडलेले? माहीत नाही. पुराव्यावरून कदाचित होय घडलेले पण वास्तववादी विचार केला तर रचलेले. महाभारता बद्दल अनेक शंका कुशंका अनेकांच्या मनात आहेत. नाटकाच्या संदर्भात त्यातील व्यक्तिरेखांचे अनेक पैलू आपल्या पुढे येतात. महाभारतातील ‘व्यासाला’ आपण जर वसंत कानेटकर लिखित ‘ संगीत मस्त्यगंधा’ …

Read More »

लॉकडाऊन….व्हायरल व्हीडीओ संवेदनशील कलाकार आणि लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची खास कथा

भारतात लॉकडावून म्हणजे देवाने आपल्याला सुट्ट्या मिळण्यासाठी कोरोना आपल्या देशात पाठवला ही सात्विक समज आपल्या डोक्यात ठेवून रवी नेहमीसारखा घराबाहेर पडला. बाहेर पडताना त्याच्या आईने त्याला टोकले पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याला बघायच होतं पोलीस खरंच त्यांच काम व्यवस्थित करत आहेत का? ग्राम पंचायतचा सदस्य या नात्याने त्याच्यावर ती महत्त्वाची …

Read More »

लाईट बंद … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची ग्रामीण परिस्थितीवरील कथा

रम्या गावातला झोलर माणूस. याचे पैसे त्याचाकडून, त्याचे पैसे याच्याकडून आणि जिकडून पैसे काढता येतील तिकडून काढायचा पक्का धंदेवाईक माणूस. त्याची गुजरातची नोकरी सुटल्यावर सरळ गावाला येऊन त्याने किराणा मालाच दुकान टाकलं होतं. नेरेंद्र्भाई त्याच्यासाठी देव माणूस जणू काही याचा जन्म नरेंद्रभाईच्या जांगेतूनच झाला असावा. रम्याने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गावापासून …

Read More »

गाठोडं सोन्याच… (सत्य घटनेवर आधारित) सर्जनशील कलाकार, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची कथा

वेळ साधारण, रात्र संपून दिवस उजाडायच्या आधीची, दोन चोर सोन्याच्या दुकानातली चोरी आटोपवून सगळा माल आपल्या जवळच्या गाठोडयात बांधून त्यांच्या खटारा इंडिका ह्या गाडीमध्ये घेऊन बसले. ज्या गावात चोरी केली ते गाव मागे जावून काहीच वेळ झाला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, एक पोलीसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. दोघेही …

Read More »