Breaking News

जाणीवेचा दरवाजा

नारायण राणे गेल्यानंतर स्मृतीस्थळाचे केले शुध्दीकरण केअर टेकर आप्पा पाटील यांची भावना

मुंबई: प्रतिनिधी भाजपाच्या जन आर्शिवाद यात्रेची सुरुवात करण्या आधी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तथा विद्यमान भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थ‌ळाला भेट देत दर्शन घेतले. मात्र राणे तेथून निघून गेल्यानंतर त्यांच्या भेटीमुळे स्मृतीस्थळ अपवित्र झाल्याच्या भावनेतून दोन शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ शुध्दीकरण करण्यास सुरुवात केल्याची घटना …

Read More »

राज्याच्या जीएसटी विभागाचा अजब कारभार: २०० कोटींचा चुना लावणाऱ्यांची बदली आधीची कामगिरी, सीआर न तपासताच बदलीसाठी शिफारस

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत असून महसूली उत्पन्नाची वाणवा भेडसावत आहे. त्यातच राज्याच्या जीएसटी विभागातील एकाने चक्क तीन वर्षात २०० कोटी रूपयांचा सरकारलाच चुना लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाची बक्षिसी म्हणून चक्क जीएसटी विभागाने या संबधित इन्फोर्समेंट ऑफिसर अर्थात …

Read More »

सुनील लोणकरची आत्महत्या आणि सत्ताधारी-विरोधकांसाठी काही प्रश्न राजकारण्यांना परिस्थितीचे आकलन नसेल तर समाज कायम संकटात राहणार

कोरोनाचे किर्तन देशात जवळपास दिड वर्षापासून सुरु असून फेब्रुवारी २०२२ ला त्यास दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षात सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित, मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा सर्वचस्तरातील आणि सर्वच वयोगटातील नागरीकांना याचा कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसत चालला आहे. यापैकी ५० टक्केहून अधिक लोकांना त्यांच्या प्रियजनांना गमावावे लागले आहे. तर …

Read More »

सांगली आणि जळगांवातील “ती” चे कर्तृत्व जागतिक महिला दिनानिमित्त अर्चना शंभरकर यांनी घेतला राज्यातील महिला उद्योजिकेंचा आढावा

कोरोना सारख्या संकटामुळे अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. यात महिला उद्योजिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाले आहेत. शासनाच्यावतीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. शासनाच्या योजनांचा लाभ घेत महिला उद्योग धोरणातून शंभर उद्योग उभे राहिले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सुमारे साडेतीन हजार महिलांनी फायदा घेतला आहे. १७ समुह प्रकल्प महिला उद्योजकांनी उभे केले …

Read More »

पहिली महिला- दुसरा पुरुष राष्ट्राध्यक्षांची पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्षांचे पती यांच्या भूमिकेच्या निमित्ताने बदलाची नांदी: लेखिका- अर्चना शंभरकर

स्त्री पुरुष समानतेच्या सर्व व्याख्या बदलवून टाकणाऱ्या घटना नजिकच्या काळात घडल्या आहेत. पुरुषांची कामे आणि महिलांच्या जबाबदाऱ्या यांचे होणारे पारंपारिक विभाजनही बदलत चालले आहेत. आपण जगत असलेला हा काळ खऱ्या अर्थाने जीवनाला नवे आयाम देणारा काळ आहे. यापुढे अनेक वर्षांनी या काळाचा अभ्यास करतांना काही नोंदी अभ्यासक आवर्जून घेतील. कोरोना …

Read More »

न्यु नॉर्मल-New normal अर्चना शंभरकर लिखित कोरोना काळात नव्याने स्थिरावत चाललेल्या गोष्टींवरील भाष्य

फार फार वर्षा पुर्वीची गोष्ट आहे… आमची नानी आम्हाला कोणतीही गोष्ट सांगतांना या वाक्यानेच सुरूवात करायची. आणि या वाक्यानंतर एका अद्भूत आणि अनाकलनीय अशा गोष्टींचा खजीना उघडत जायचा. यात कधी राजाचे प्राण पोपटात असायचे, तर कधी सात समुद्र, सात डोंगर भाषेची, प्रवासाची किंवा गुगल मॅपची अशी कोणतीही अडचण न येताही …

Read More »

नावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की ! पँथर मिलिंद भवार यांची सरकारच्या निर्णयावर वास्तवादी भाष्य

शहर-ग्रामीण भागत असलेल्या जातीवाचक वस्त्यांची नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने वास्तवादी परिस्थिती आणि त्यावर उपरोधिक पध्दतीने दोन गावकऱ्यांमधला काल्पनिक संवाद… ग्यानबा : म्हादबा…ऐकलंस कारं आपल्या मायबाप सरकारचा क्रांतिकारी फैसला..? म्हादबा : कनचा रं बबा … ग्यानबा : अरं, आतापास्तोवर आपल्या वस्तीला ‘म्हार …

Read More »

मंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

गांव देवी मंदिराच्या पुजाऱ्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अख्खा गाव गोळा झाला आणि देवळाच्या पटांगणात जमा होऊन गांव देवीने पुजाराच्या पोटाची समस्या दूर करावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करू लागला.  पण फरक काही पडला नाही. गावातल्या तज्ञ मंडळींनी पुजाऱ्याला डॉक्टरकडे नेण्याची विनंती केली, पण पुजारी काही केल्या डॉक्टरकडे जाईना पुजाऱ्याचं म्हणणं …

Read More »

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी आणि चिडचिड दोन्ही होऊ लागली. केशव सारखा अंगणात येरझाऱ्या मारू लागला. इतक्यात एक शेंबड पोरगं धावत आलं रत्नाकर काका आला, रत्नाकर काका आला. केशवच्या जीवात जीव आला. त्याने अंगणातूनच रत्नाकरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. रत्नाकर येऊन अंगणात सुम्बच्या खाटेवर बसला केशवच्या …

Read More »

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण नसल्यामुळे आणि आम्ही टोपलं दिलं तरी उचलू या मानसिकतेमुळे कोणी ऑफिसातल्या मऊ गादीवर आपलं हडकुळ बूड टेकवू शकलं नाही. आणि गाव वाले आपल्याला नोकरी मिळाली बाकी ठेकेदार किती घेतो ? काय करतो ? याचं कोणाला काही पडलेलं …

Read More »