Breaking News

Tag Archives: congress

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला, यश मिळालं नाही तर एक पाऊल मागे…

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीत जर काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निश्चित विचार करावा असा सल्ला भाजपाचे आणि नीतीशकुमार यांचे राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे. यावेळी …

Read More »

जयराम रमेश म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगबरोबर सरकार…

काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या एका दिवसानंतर, सूत्रांनी सांगितले की, पक्षाने सर्वोच्च भारतीय राष्ट्रीय, विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) गटाच्या नेत्यांसह संयुक्त रॅलींसह जाहीर रॅली काढून जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत पहिली सभा १२ एप्रिल …

Read More »

सांगली मतदारसंघाचा निर्णय आता दिल्ली दरबारी कदम-राऊत यांच्यात तू तू मै मै

काँग्रेसचा परंपरागत लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा सांगली लोकसभा मतदारसंघावर अचानक शिवसेना उबाठा गटाने दावा करत त्या जागेवर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही जाहिर केली. मात्र काँग्रेसचे संभावित उमेदवार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी सांगलीचा मतदारसंघावर शिवसेना उबाठा गटाने परस्पर दावा करत उमेदवार दिल्याने काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … ब्लॅकमेल करण्याचे कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांचेच

भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम …

Read More »

जयराम रमेश यांचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार इंधनाअभावी…

मागील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात बेबनाव निर्माण होत असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकिय क्षेत्रात ऐकायला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे जाहिर सभा होत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, जाहिरनाम्यावर मुस्लीम लीग आणि डाव्यांचा…

काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी म्हणून न्याय पत्र नावाने पक्षाचा राष्ट्रीय जाहिरनामा नुकताच प्रसिध्द केला. यावेळी जाहिरनाम्यात पहिल्यांदाच ग्यान अर्थात गरिब, तरूण, बेरोजगार, मजूर आणि महिलांचा समावेश करत या पाच-सहा वर्गांसाठी ५ न्याय व २५ गॅरंटीच्या गोष्टी जाहिर केल्या. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस टीका करत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम …

Read More »

बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक

बंगळुरू येथील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट केल्याप्रकऱणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजपाच्या कार्यकर्त्यास आज ताब्यात घेतले. एनआयएने काही दिवसांपूर्वीच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी १० लाख रूपयांचे बक्षित जाहिर केले होते. यापार्श्वभूमीवर एनआयएने आज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाचा कार्यकर्ता साईप्रसाद …

Read More »

राहुल गांधी यांचे वक्तव्य, इंडिया आघाडी एक वैचारिक निवडणूका…

सध्याच्या विद्यमान निवडणूका या इंडिया आघाडी वैचारिकतेच्या आधारावर निवडणूका लढवित आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या अशा दोन शक्ती यांच्यात होत आहे अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने…

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना …

Read More »

नाना पटोले म्हणाले, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय व २५ गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय …

Read More »