मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरु होऊ शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मुंबई विद्यापीठाची आढावा बैठक घेताना त्यांनी वरील निर्देश दिले. …
Read More »ठाकरे सरकारकडून २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई आणि मंत्रालयातील बहुतांष अधिकारी बाहेरच्या नियुक्तीवर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून आता स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीचा भाग म्हणून मुंबई, मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. …
Read More »लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी असून या शहराच्या वैभवात भर घलणारी एकतरी वास्तू किंवा गोष्ट असावी अशी भावना होती. त्यादृष्टीने लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली असून मुंबई आय वांद्रे-वरळी सी लिंकच्या जवळ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …
Read More »शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का? वड्याला नाव देताना कुठे गेला होता मान उदयनराजे भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र
पुणेः विशेष प्रतिनिधी वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून …
Read More »सामाजिक न्याय विभागाचा सर्वंकष विकास आराखडा सादर करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व आवश्यक तो निधी अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांचा व निधीचा सर्वंकष असा विकास आराखडा त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी …
Read More »म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासातून १२ लाख घरे १५ दिवसात पत्रा चाळ आणि वसाहतींचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई शहराला भेडसावणाऱ्या घरांचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली असून म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या क्लस्टर डेव्हलपमेंट अर्थात समुह पुनर्विकास करण्याची तयारी म्हाडाने दाखविली आहे. तसेच पुनर्विकासातून १२ लाख घरे उपलब्ध होणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हाडाला दिल्याची माहिती मंत्रालयातील …
Read More »शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखविला म्हणून मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार स्व.बाळासाहेबांच्या जंयतीदिनी शिवसेनेतर्फे भव्य सत्कार
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपण दिल्याची भावनिक आठवण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करून दिली जात होती. त्या शब्दानुसार शिवसैनिकास मुख्यमंत्री पदी बसविल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. हा …
Read More »मागासवर्गीयांच्या आरक्षणास १० वर्षाची मुदतवाढ एकमताने मंजूर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांकडून पाठिंबा
मुंबईः प्रतिनिधी हजारो वर्षांपासून उपेक्षित अर्थात मागासवर्गीय राहिलेल्या समाजाला राजकिय आरक्षण देवून त्यांना समान संधी देण्याच्या संविधानाच्या अनुच्छेद 334 नुसार लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना देण्यात आली. या कायद्याची मुदत २५ जानेवारी २०२० रोजी संपत आल्याने त्यांना आणखी १० वर्षाचा वाढीव कालावधी देण्याविशयाचा ठराव मुख्यमंत्री …
Read More »कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील सरकार नियुक्त संचालक बरखास्त राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांवर राजकिय अंकुश ठेवण्यासाठी भाजपा सरकारने निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या तज्ञ आणि निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने आज घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »