Breaking News

Tag Archives: bjp

आगामी निवडणूकांमध्ये अडचण होवू नये म्हणून जानकरांचा राजीनामा जानकर यांचा भाजपच्या आमदारकीचा राजीनामा पण उमेदवारीचा पेच कायम

नागपुर : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांना एक वर्ष राहीलेले असताना भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडूण गेलेल्या पदुम मंत्री महादेव जानकर यांना आता स्वपक्षाची आठवण झाली आहे. मागील दोन वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणून वावरणारे महादेव जानकर हे विधान परिषदेत मात्र भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या …

Read More »

मुंबईवर टीका करणाऱ्यांची बोलती बंद नागपूरचे तुंबापूर झाल्याने शिवसेनेची भाजपवर आगपाखड

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पाऊस पडला की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होवून जनजीवन विस्कळीत होण्याची घटना घडते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यातील दुरावस्थेला मुंबई महापालिकेच्या अर्थात शिवसेनेला दोषी ठरविण्याचा प्रयत्न सर्व पक्षियांकडून केला जातो. मात्र यंदा पहिल्यादाच मुसळधार पावसाने नागपूरातील जनजीवनावर परिणाम झाल्याने भाजपच्या मंत्र्यांना …

Read More »

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची …

Read More »

मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरतेय नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात महाआघाडी असावी अशी देशातील जनतेची भावना असून देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. तसेच सर्व पक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजप आणि आरएससच्या कारभाराच्या विरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे. या भावनेला जोडण्याचे काम कॉग्रेस करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »

पालघरमध्ये भाजपने जागा राखली मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिष्ठा राखली

मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत लोकसभेतील संख्याबळात घट झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली पालघरची जागा भाजपला राखण्यात यश आले. भाजपचे खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना …

Read More »

प्रत्येक बुथवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसचा कार्यकर्ता पराभव करेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बुथवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, दादर येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडली. सदर बैठकीला राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे बुथ कमिटी …

Read More »

भाजप-शिवसेनेला पालघर जिल्ह्याचा विकास नाही, जमिनी हव्या आहेत निवडणुकीत शिट्टीही चालणार नाही आणि दमदाटीही चालणार नसल्याचे अशोक चव्हाण यांचा टोला

पारोळा : प्रतिनिधी वसई, विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत भाजप-शिवसेनेला पालघरमधील विकासात रस नसून फक्त इथल्या जमिनीत रस असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा दावा

वानगाव : प्रतिनिधी सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे …

Read More »

भाजप गरज सरो वैद्य मारो सारखे वागते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची टीका

पालघर : प्रतिनिधी चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनामुळे या जागी निवडणूक होत आहे. हे दुर्दैवी असून चिंतामण रावांच्या जागी भाजपने श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर मी त्याच्या भाजपचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी स्वतः आलो असतो. परंतु, ज्या चिंतामण रावांनी आपली हयात भगव्यासाठी हिंदुत्वासाठी वेचली त्यांच्या दुःखद निधनानंतर जर भाजप गरज सरो …

Read More »

डाव्या पक्षांचा मोदी सरकार विरोधात पोल खोल हल्लाबोल आंदोलन २३ मे रोजी ठाणेसह देशभरात आंदोलन १०६ जन संघटना सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या चार वर्षात देशातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला असून सरकार ठिकठिकाणी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात सहा  डावे पक्ष –  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एमएल लिबरेशन ),एसयुसीआय (कम्युनिस्ट …

Read More »