Breaking News

राजकारण

केंद्रात शेतकऱ्यांचे नाही तर सुटबुटवाल्यांचे सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत अशी भूमिका असून या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतक-यांचे नसून फक्त …

Read More »

लता दिदींच्या वाढदिवसानिमित्त सरकारकडून जागतिक दर्जाच्या संगीत महाविद्यालयाची भेट उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय …

Read More »

रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे लवकरच अंतिम होणार रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

मुंबई : प्रतिनिधी राज्यशासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून …

Read More »

भुजबळ म्हणाले, शिवरायांच्या काळातला रायगड किल्ला उभारा पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर–सिंह, पर्यटन …

Read More »

महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवायचं नाशिक एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लब, खारघर येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते ट्विट आणि फडणवीस-राऊत यांची भेट पू्र्व नियोजित भेट असल्याचा दोघांकडून खुलासा

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे कुचकामी आहे ? हे सिध्द करण्यासाठी भाजपाकडून जंगजंग पछाडले जात असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची काल भेट झाली. मात्र ही भेट गुप्त नव्हे तर सामनासाठी द्यायच्या मुलाखतीसाठी अटी निश्चित करण्यसााठी असल्याचा खुलासा …

Read More »

भाजपाच्या केंद्रीय कार्यकारणीत मुंडे, तावडे राष्ट्रीय सचिव, तर हिना गावित राष्ट्रीय प्रवक्ते महाराष्ट्रातून ७ जणांची वर्णी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणूकीत उमेदवारी मिळेल म्हणून आशेवर बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचे तिकिट पुन्हा कापण्यात आले. परंतु यापैकी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना थेट राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात स्थान देत पक्षाच्या केंद्रीय सचिव पदी अर्थात राष्ट्रीय मंत्री पदी …

Read More »

गृहनिर्माण विभागाकडून विकासकांना दिली ही सवलत प्रिमियम भरण्यात ३१ मार्च २०२० पर्यत सवलत

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एसआरए योजना लागू असलेल्या शहरात झोपडपट्ट्यांचा पुर्नविकासापोटी विकासकांना भराव्या लागणाऱ्या प्रिमियम भरण्याच्या पध्दतीत बदल करत कोरोना आणि नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आता विकासकांना दोन टप्प्यात प्रति १० टक्के आणि शेवटी ८० टक्के प्रिमियम भरण्याची मुभा देण्यात आली असून ही सवलत ३१ मार्च २०२० …

Read More »

आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करा मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे. शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार मुख्यमंत्र्यांनी आपल्या …

Read More »

अस्तित्वाच्या भीतीने काँग्रेसचा शेतकरी, कामगार विधेयकांबाबत अपप्रचार भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणात मैलाचा टप्पा ठरणारी विधेयके संसदेत मंजूर झाली आहेत.  राजकीय अस्तित्वाच्या भीतीने सैरभैर झालेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाबाबत जनतेच्या मनात संभ्रम पसरविण्याचे काम सुरु असल्याची टीका करत शेतकरी , कामगार या अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाहीत, असा विश्वास भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. …

Read More »