Breaking News

राजकारण

सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात, ४ टक्क्यांनी वाढ : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ६ महिने गेले, आता तरी चाचण्या वाढवा!

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून …

Read More »

अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना – नवाब मलिक ४ हजार बचतगटांद्वारे महिलांचे होणार सक्षमीकरण;३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित, कर्जासाठी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी पुढील ५ वर्षाकरीता स्वयंसहाय्यता बचतगट योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान या योजनेसाठी अंदाजे ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) ही योजना राबविण्यात येईल. या योजनेसंदर्भातील शासन …

Read More »

उत्तर प्रदेश पोलिसांनी वाईट वागणूक देवूनही राहुल गांधी म्हणाले….. वाचण्यासाठी क्लिक करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न घाबरण्याचा सल्ला

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मृत दलित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अशोभनीय वागणूक दिली. तसेच त्यांना १४४ कलमान्वये अटकही केली. तरीही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकेही घाबरू नये असा सल्ला दिला. ते म्हणतात, युपी मे जंगलराज का ये …

Read More »

हाथरसला चाललेल्या राहुल गांधी, प्रियंका गांधीला दिलेल्या पोलिस वागणूकीचे तीव्र पडसाद राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांकडून निषेध

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित मुलीवर सामुदायिक बलात्कार करून तिला मारहाण केली. त्यानंतर सदर मुलीवर दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. सदर मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती देण्याऐवजी पोलिस प्रशासनाने परस्पर स्मशानभूमीत नेवून अंत्यसंस्कार केले. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या आणि पोलिस प्रशासनाच्या …

Read More »

राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु होणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.  लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. २२ मार्च २०१२ …

Read More »

हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड कोर्टला ५ ऑक्टोंबरपासून परवानगी पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत डब्बेवाले, सर्व उद्योगांना परवानगी राज्य सरकारकडून मिशन बिगेन अंतर्गत आणखी नव्या सवलती

मुंबई: प्रतिनिधी मिशन बिगेन अगेन-६ अंतर्गत राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट सुरु करण्यास राज्य सरकारने ५ ऑक्टोंबरपासून परवानगी देत डब्बेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासही मान्यता दिली. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशातील सर्व लहान-मोठ्या उद्योग (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) आणि अत्यावश्यक सेवेत न येणाऱ् सर्व गोष्टी  सुरु करण्यास परावनगी दिली. त्याचबरोबर मुंबई-पुणे दरम्यान …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा मंत्रिमंडळाने फेटाळत केली उपसमितीची स्थापना केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने संसदेत कृषी विषयक तीन विधेयके मंजूर केली. मात्र ही विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली होती. तसेच याविषयीचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले. परंतु आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखआली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित …

Read More »

बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही काँग्रेसचे माजी खा. हुसेन दलवाई यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भीती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात …

Read More »

बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला तो अपेक्षितच आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही- नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता. त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर …

Read More »