Breaking News

सुप्रिया सुळेंनी अजित दादाबद्दल वक्तव्य करत फडणवीसांना करून दिली त्या गोष्टीची आठवण अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात, तर फडणवीसजी तुम्हालाही मुलगी आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवित त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या यांनी अजित पवारांच्या कामाचे कौतुक करत कधी कधी अजित …

Read More »

बच्चू कडू यांचा घरचा आहेर, उगीच फुल काढायचं आणि खिशात ठेवायचं करू नका शिंदे-फडणवीस सरकारला दिला खोचक सल्ला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने झाले. तर पहिल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने झाले. पहिल्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण मंत्र्यांची संख्या २० इतकी झाली असून अद्यापही २४ मंत्री पदे रिक्त आहेत. मात्र अद्याप दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये संदोपसुंदी सुरु आहे. त्यातच मागील काही …

Read More »

संजय राऊत यांची टीका, हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येतायत

मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्यावर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. नारायण राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरूनही संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर बोलताना …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका, मंगळसूत्र विकून देश चालविण्याची मोंदीवर वेळ मात्र शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराक़े अक्षम्य दुर्लक्ष

कोरोना काळानंतर देशातील सरकार मालकीचे उद्योग विकायला काढण्यात आले असून अनेक उद्योगांची विक्री करण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देशावरील कर्जाच्या रकमेतही मोंदीच्या काळात झाली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत म्हणाले की, मोदी सरकारने सर्वाधिक कर्ज …

Read More »

संजय राऊतांचा राणेंवर पलटवार, तो पादरा पावटा आहे… पळून गेलो आणि लढायच्या गोष्टी करतोय

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली असून संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. …

Read More »

ठाकरे गटाच्या भाकितावर आता शिंदे गटाच्या आमदारानेही केले मोठे वक्तव्य उध्दव ठाकरे गटातील सर्व आमदार शिंदे गटात येणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार लथवून टाकले. त्यानंतर ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडण्यात जात नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जाणार असल्याचे भाकित करत शिंदे गटातील अनेक आमदार …

Read More »

नारायण राणे म्हणाले, मी उध्दव ठाकरेंना भेटणार…तर राऊतांना चपलेने मारतील संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी येऊन मला.. यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कधीच राजकिय शत्रुत्व असल्याचे दिसून आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सामना वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून नारायण राणे आणि संजय राऊत यांना गंभीर इशारा दिल्यानंतर मागील दोन दिवसांपासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला …

Read More »

जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे. जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंबई …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, मोदी सरकारने कामगारांचे अधिकार व हक्क संपुष्टात आणले उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन उभे केले. काँग्रेसने कामगारांच्या मदतीने भारताला एक सक्षम देश म्हणून उभा केले. या कामगारांसाठी काँग्रेस सरकारने अनेक कायदे करुन हक्क व अधिकार दिले पण मोदी सरकारने कामगार चळवळीचे अस्तित्व संपवण्याचे काम केले असून मालकधार्जिणे कायदे आणून कामगार …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला, मुख्यमंत्री भाजपाच्या कुटील डावाला बळी पडू नका मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा

महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपाच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश …

Read More »