Breaking News

Editor

काँग्रेसची ४ थी ४६ लोकसभा उमेदवारांची यादी जाहिरः महाराष्ट्रातील चार उमेदवार

लोकसभा निवडणूकीतील पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेची सुरुवात झालेली असताना काँग्रेस आणि भाजपाकडून अद्याप उमेदवारांची यादी अंतिम करण्याचेच काम सुरु आहे. मागील वेळी काँग्रेसने जाहिर केलेल्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील फक्त ७ उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली होती. तर आज काँग्रेसने एकूण ४६ उमेदवारांची यादी जाहिर केली असून महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदार संघातील …

Read More »

विद्यार्थ्यांना द्यायच्या दुधाच्या पुरवठ्यातून ३३ कोटींची बचत

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून ३३ कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवाय, या दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्च सुद्धा अंतर्भूत आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ३० डिसेंबर २०२० …

Read More »

मास्को कॉन्सर्ट हॉल वर दहशतवाद्यांचा हल्ला १०० हून अधिक ठार

नुकतेच रशियात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर कोणताही विरोधक उभा राहिला नसल्याने पुतीन यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पुढील सहा वर्षे व्लादिमीर पुतीनच सत्तेवर राहणार आहेत. या निवडणूकीतील विजयाला काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच रशियाची राजधानी मास्को येथील कॉन्सर्ट हॉलवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मंत्र्याच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना डांबले

भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांचे चिरंजीव धृव गोयल यांच्या ठाकूर कॉलेज मध्ये कार्यक्रमात संबोधित करायला गेले होते, तेव्हा विद्यार्थ्यांना डांबून बसविण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांनी रंग पकडतो विद्यार्थी एखादी भूमिका घेतो तेव्हा तेव्हा तेव्हा देशात मोठे बदल झाले असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचं टार्गेट ठरलेलं आहे…ती युती आता राहिली नाही

आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च, २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १७ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत राज्यात १ लाख ८४ हजार ८४१ इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे …

Read More »

शरद पवार यांचा इशारा,… तर तुमचेही बँक खाते बंद

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढत आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला. इंदापूर येथे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटाकडून वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून राज्यात भाजपाला सशक्त विरोध निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीबरोबर सातत्याने जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप वंचित बहुजन …

Read More »

केरळ सरकारची राष्ट्रपती मुर्मु यांच्यासह राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात याचिका

केरळ सरकारने २३ मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या चार विधेयकांना कोणतीही कारणे न सांगता संमती रोखल्याबद्दल आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यावर ही विधेयके दीर्घकाळ आणि अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोणतेही कारण न देता चार विधेयकांना संमती रोखून ठेवण्याची …

Read More »

तुरूंगातून अरविंद केजरीवाल यांचा संदेश, भाजपाचा तिरस्कार करू नका…

काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात २८ मार्च पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवले. दरम्यान तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पत्नी सुनिता यांच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी संदेश दिला आहे. अरविंद …

Read More »