Breaking News

Editor

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना विरोधक नसल्याने आणखी सहा वर्षे सत्तेत तीन दिवसीय निवडणूक रविवारी गुंडाळली

रशियाची तीन दिवस सुरु असलेली निवडणूकीची प्रक्रिया आज रविवारी संपली. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सशक्त विरोधक राहिला नसल्याने आणि युक्रेन युध्दावरून टीका करणास बंदी घालण्यात आल्याने पुढील सहा वर्षे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद पुन्हा एकदा व्लादिमीर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मागील २५ वर्षे रशियाचे राष्ट्रध्यक्ष …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना …

Read More »

एसबीआयची नवी माहिती, २२ हजार २१७ इलेक्टोरल बॉण्ड विकले तर….

१२ मार्च २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेला इलेक्टोरल बॉण्डच्या विक्रीची आणि त्यापैकी किती राजकिय पक्षांनी विहित कालावधीत इन्कॅश केली याची आकडेवारी न्यायालयात सादर केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत एसबीआयला पुन्हा सुरुवातीपासूनची माहिती आकडेवारीसह नव्याने सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसबीआयने एकूण किती इलेक्टोरल बॉण्ड विकले आणि …

Read More »

हायजॅक केलेल्या जहाजाची अरबी समुद्रात भारतीय कमांडोंनी केली मुक्तता

डिसेंबर महिन्यात सोमालिया जवळ केलेल्या एका भारतीय मालवाहू पण माल्टा ध्वज लावलेले भारतीय मालकीच्या जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. पण अरबी समुद्रात हे जहाज आले असताभारतीय नौदलाच्या कमांडोनी हे जहाज सोडविले असल्याची माहिती आज पुढे आली. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात दोन दिवसांच्या चाचेगिरीविरोधी मोहिमेनंतर शनिवारी अपहरण केलेल्या जहाजातून १७ …

Read More »

निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डची नवी माहिती जाहिर

इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. परंतु एसबीआय बँकेने सादर केलेली माहिती अपूरी असल्याचे सांगत आणखी काही माहिती नव्याने सादर करण्यास सांगितले. त्यानुसार एसबीआय बँकेने इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणातील नवी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर ती बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाने ती माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. …

Read More »

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना चिंता पाच टप्प्यातील मतदानाच्या अंतराची

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक अर्थात लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर केले. त्यानुसार देशात ७ टप्प्यात मतदान घेणार आहे. तर महाराष्टात ५ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. देशातील काँग्रेस इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आणि भाजपाने एनडीए अर्थात महायुतीत सहभागी पक्षांना सोबत घेत आपापल्यापरीने महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आपल्या विचार …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज …

कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी जो हिंदुस्थान समजत होता त्यापेक्षा तो वेगळा असल्याचे या यात्रेतून समजले. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले. त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आल्या. …

Read More »

गुजरात विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विविध परदेशातील विद्यार्थ्यांवर वसतिगृहाच्या कॅम्पसमध्ये नमाज अदा करण्याच्या मुद्द्यावरून एका गटाने कथितपणे हल्ला केला, असे पोलिसांनी १७ मार्च रोजी सांगितले. १६ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर काही जखमी विद्यार्थ्यांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही वर्षात परदेशातील विद्यार्थी भारतातील विविध राज्यात शिक्षणाच्या …

Read More »

आता आमशा पाडवी यांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात डेरे दाखल

नंदूरबार मधील शिवसेना वाढीच्या महत्वपूर्व योगदान राहिलेल्या आमशा पाडवी आणि जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे दुर्लक्षित राहिलेले परंतु विधान परिषदेवर निवडूण आलेले आमशा पाडवी यांनी अखेर आज शिवसेना उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः उपस्थित होते. तसेच …

Read More »

मतदानाच्या दिवशी शेअर बाजार आणि निफ्टी बाजार बंद राहणार ? बीएसई आणि एनएसईने थेट उत्तर देण्याचे टाळले

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने २० मे २०२४ रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत मतदान त्या तारखेला होणार आहे आणि अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसताना, मतदानाच्या दिवशी २०१४ आणि २०१९ मध्ये बाजार बंद करण्यात आले होते. हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट १८८१ च्या कलम २५ च्या अनुरूप आहे, …

Read More »