Breaking News

Editor

शिवसेनेने दिले एक कोटी मात्र राम मंदीराचे अध्यक्ष म्हणतात देणगी मिळाली नाही राम मंदीर उभारण्याआधीच न्यासाकडून कोट्यावधींच्या अफरातफरीला सुरुवात ?

मुंबई : प्रतिनिधी अनेक हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदीराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी १ कोटी रूपयांची देणगी शिवसेनेच्यावतीने राम मंदीर न्यासास बँकेच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली. मात्र न्यासाचे अध्यक्ष गोपालदास अशी देणगी दिली नसल्याचे सांगत असल्याने हा पैसा गेला कुठे असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई …

Read More »

खासदार विनायक राऊत, काय चावटपणा चालवलाय ? भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची शिवसेनेवर टीका, वाचा त्यांच्याच भाषेत

एकीकडे तुम्ही नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे शिवसेनेच्या दै.सामना मुखपत्रात खा.संजय राऊतांनी त्याच नाणार रीफायनरी कंपनीकडुन पैसे घेऊन पहिल्या पानावर जाहिराती छापायच्या, वर बिनधडक सांगायचे की हा वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे. हे काय चाललंय ? तुम्ही जाहिराती घेऊन शिवसेनेचे उत्पन्न वाढवायचे, कोकणातील बेरोजगारांनी मात्र उपाशी मरायचे का ? …

Read More »

कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त ९५०९ नवे बाधित रूग्ण , तर ९९२६ बरे होवून घरी २६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असून ९५०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ९९२६ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५४८ वर पोहोचली …

Read More »

लॉकडाऊनकाळात सेलिब्रेटी पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने ? चौकशीची भाजपाचा नेते अॅड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन काळात आईच्या अंत्यसंस्कार जायला मिळत नसताना आत्महत्या केलेल्या बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूतप्रकरणी सेलिब्रेटी पार्ट्यांची चर्चा सातत्याने ऐकत मिळत आहेत. या पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू होत्या ? असा सवाल उपस्थित करत या पार्ट्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांनी केली. लॉकडाऊन काळात अनेकांना …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटीव्ह व्टिटरवरून दिली माहिती, रूग्णालयात भर्ती होणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ते लवकरच भर्ती होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरवरून दिली. दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात येत …

Read More »

काय आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण? धोरणातील प्रमुख मुद्दे आणि त्याबाबतच्या काही

तब्बल ३४ वर्षानंतर देशाचे शैक्षणिक धोरण नव्याने तयार करून त्यास नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली. राज्यघटनेच्या सामायिक सूचीमध्ये शिक्षण हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दोघांच्या अखत्यारीत येतो. या त्यामुळे या धोरणास केंद्र सरकारने जरी मान्यता दिलेली असली तरी त्याची अंमलबजावणी केंद्राबरोबरच राज्य सरकारावर राहणार आहे. विशेष म्हणजे हे …

Read More »

कोरोना: राज्यात आज सर्वाधिक चाचण्या, बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱे आणि मृतक ९ हजार ६०१ नवे बाधित रूग्ण, १० हजार ७२५ बरे होवून घरी तर ३२२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख …

Read More »

२ वर्षे ८ महिन्याचा महागाई भत्ता कर्मचाऱी आणि सेवानिवृत्तांना मिळणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ११ हजार ५७० कर्मचाऱ्यांना देणार- मंत्री पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती या प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना तत्कालीन परिस्थितीमुळे दिनांक १ जुलै २०१४ ते २२ …

Read More »

नरेंद्र मोदींविरोधात आचारसंहिता भंगाचा अहवाल दिला म्हणून या अधिकाऱ्याची उचलबांगडी बलदेव सिंह यांच्या विरोधातील चौकशी अद्याप अपूर्ण का? याचे उत्तर फडणविसांनी द्यावे

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती. सदर प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याने तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. …

Read More »

पोलिसांकडून मार्चपासून ते आतापर्यंत १८ कोटींचा दंड २ लाख १८ हजार गुन्हे -गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख १८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते ३१ जूलै  पर्यंत  कलम १८८ नुसार २,१८,०५९  गुन्हे नोंद झाले असून ३२,४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी १८ कोटी १ लाख३९ …

Read More »