Breaking News

Editor

शाळा १५ ऑक्टोंबर नव्हे तर दिवाळीनंतरच; अहवाल सादर करा ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी अनलॉक-५ अंतर्गत देशभरातील सर्व शाळा १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारवर सोपविले. मात्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार अद्यापही उत्सुक नसून साधारणत: दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार करत असून याअनुषंगाने ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेवून त्यासंदर्भातील अहवाल …

Read More »

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होतेय मात्र घरी जाणारे जास्तच १४ हजार ५७८ नवे बाधित, १६ हजार ७१५ बरे झाले तर ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी जवळपास आठवडाभर राज्यातील दैंनदिन बाधित रूग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर पुन्हा एकदा  बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आज दिसून आले. यापैकी मागील तीन ते चार दिवसापासून मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या २ हजाराच्या आत नोंदविली जात असे. मात्र आज त्यात तब्बल १ हजार रूग्णांची वाढ होत २८०० हून अधिक रूग्ण …

Read More »

आदित्य ठाकरेंनी शब्द पाळला, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉजच्या परवानग्यांमध्ये केली घट हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी परवानग्यांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई: प्रतिनिधी राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रात येणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉज सुरु करण्यास लागणाऱ्या परवानग्यांच्यादृष्टीने क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी ७० परवानग्यांऐवजी आता १० परवानग्या तसेच ९ स्वयं प्रमाणपत्रे लागतील. यासंदर्भात साधारत: दोन आठवड्यापूर्वी पर्यटन …

Read More »

राज्यातील बार-रेस्टॉरंटची वेळ ठरली, या कालावधीत सुरु राहणार पर्यटन विभागाकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ जाहीर करत असताना बार-रेस्टॉरंट सुरु करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र या गोष्टी उघडण्याची-बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे सर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येवू लागली. अखेर यावर तोडगा काढत या व्यवस्थापनासाठी सकाळी …

Read More »

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा प्रदेश कार्यसमितीची गुरुवारी पहिली बैठक प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थिती सोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील ऐतिहासीक सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात …

Read More »

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सवलती : १५ ऑक्टोंबरपासून सुरु होणार अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत देण्यात येईल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिंडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स …

Read More »

अल्पसंख्याकांचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्यासाठी योजना : शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रति महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. …

Read More »

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण नसल्यामुळे आणि आम्ही टोपलं दिलं तरी उचलू या मानसिकतेमुळे कोणी ऑफिसातल्या मऊ गादीवर आपलं हडकुळ बूड टेकवू शकलं नाही. आणि गाव वाले आपल्याला नोकरी मिळाली बाकी ठेकेदार किती घेतो ? काय करतो ? याचं कोणाला काही पडलेलं …

Read More »

कोरोना : मुंबई ठाणे आणि पुण्यासह राज्यात बाधित संख्येत घट; २४ तासात सर्वाधिक मृतकांची नोंद १२ हजार २५८ नवे बाधित, १७ हजार १४१ बरे झाले तर ३७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रामुख्याने चिंतेचा विषय बनत चालेल्या मुंबई शहरासह ठाणे, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या. मात्र मागील काही काही दिवसांपासून मुंबई वगळता ठाणे आणि पुणे जिल्ह्यात संख्येत चढउतार होत असल्याचे पाह्यला मिळत होते. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी २००० हजाराच्या आत संख्या आढळून आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही आज बाधित …

Read More »

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या या सूचना केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर कराव्या लागणार –मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे  कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …

Read More »