Breaking News

Editor

पवार कुटुंबिय पहिल्यादांच एकत्रित न येता दिवाळी साजरी करणार कुटुंबियांचा निर्णय...

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व पवार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला. त्यामुळे दरवर्षी …

Read More »

अर्णबसाठी राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली व रिपब्लिक मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे लगेच तर उर्वरित वेतन लवकरच परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज काही रक्कम जमा करण्यात आली असून सध्या एक महिन्याचे वेतन साधारणतः एका तासाभरात त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर उर्वरित थकित पगारीसाठी बँकेकडे आणि इतर वित्तीय संस्थांकडे कर्ज घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री …

Read More »

भाजपाकडून पदवीधर- शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील उमेदवारांची यादी जाहीर दिल्लीवरून झाली नावांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी १ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमेदवारांची नावे अशी आहेत – १) औरंगाबाद ( पदवीधर ) – शिरीष बोराळकर २) पुणे ( पदवीधर ) …

Read More »

कोरोना : एकूण बाधित आणि नव्या रूग्णाच्या संख्येतील घट कायम ५ हजार ९२ नवे बाधित, ८ हजार २३२ बरे झाले तर ११० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणातील घसरण सातत्याने सुरुच असून मागील २४ तासात ५ हजार ९२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख १९ हजार ८५८ तर ११० जणांच्या मृतकांची नोंद झाली. तर ८ हजार २३२ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या …

Read More »

वाचा : विधानसभेच्या कोणत्या समितीवर कोणा आमदार-मंत्र्यांची प्रमुखपदी नियुक्ती विधान मंडळाकडून समित्यांवरील नियुक्त समिती प्रमुख-सदस्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधान सभा आणि विधिमंडळाच्या कामकाजाकरिता निवडूण आलेल्या आमदार आणि विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची अध्यक्ष पदी नियुक्ती करून काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच या समित्यांवर सर्व पक्षीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या समित्या आणि समिती प्रमुखांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे…. अंदाज समिती- समिती प्रमुख- …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जनतेला मंदिरांचे आश्वासन तर विरोधकांना इशारा घट झालीतरी कोविड सेंटर सुरुच ठेवणार: पण विकासकामात खडा टाकू नका

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची संख्या कमी होत असली तरी ही संख्या कमी करण्यामागे तुम्ही सर्वजण आहात. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस आपल्या सर्वांच्या कसोटीचे असून युरोपातील परिस्थिती पाहता राज्यात त्याची पुन:रावृत्ती नको म्हणून आणखी सहा महिने कोविड सेंटर आपण असेच सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत मात्र कोविड सुविधा काढून टाकू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाकाळात महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा; त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा …

Read More »

खुषखबर : शाळा सुरु होणार, वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित …

Read More »

कोरोना : ४५ हजारापार मृत्यू संख्या मात्र अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी ३ हजार ९५९ नवे बाधित, ६ हजार ७५९ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील मार्च ते आज ७ नोव्हेंबर अखेर राज्यात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार ११५ मृत्यू झाले आहेत. मात्र दररोज बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने आहे. मागील २४ तासात ३ हजार ९५९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख १४ हजार २७३ वर पोहोचली तर …

Read More »