मुंबईः प्रतिनिधी स्वराज्यरक्षक संभाजी या दूरचित्रवाहीनी मालिकेमुळे आणि ऐतिहासिक नाटकामुळे राज्यात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील विरोधी …
Read More »