Breaking News

Tag Archives: rajiv kumar

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …

Read More »

सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका, महाराष्ट्रात ५ टप्यात

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी रोजी संपत आहे. परंतु त्याआधी देशात नवे सरकार अस्तित्वात येणे राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमधील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. या संपूर्ण देशभरात निवडणूका ७ टप्प्यात होणार आहेत. तर जून मध्ये मतमोजणी होणार आहे. परंतु …

Read More »

अरूण गोयल यांच्या राजीनाम्याला मुख्य निवडणूक आयुक्त जबाबदार?

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या एक आठवडा आधी निवडणूक आयुक्त (EC) अरुण गोयल यांनी अचानक आणि अनपेक्षित राजीनामा दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, परंतु मुख्य निवडणूक आयुक्त (ईसी) राजीव कुमार आणि अरूण गोयल यांच्यात स्पष्ट मतभेद असल्याचे निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सूत्रांनी निदर्शनास आणले आहे. (CEC) राजीव कुमार आणि EC अरूण …

Read More »

देशाची अर्थव्यवस्था मंदीची असेल पण महाराष्ट्राची नाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीत असल्याचे मत व्यक्त केले. परंतु महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून राज्याच्या जीएसटीच्या उत्पन्नात कोणत्याही स्वरूपाची घट झालेली नसल्याचे सांगत मंदीचे सावट एकट्या भारतावरच नाही तर जगावर असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आर्थिक मंदीची परिस्थिती देशातच नव्हे तर …

Read More »

अर्थव्यवस्था सुधारा, नाहीतर लाखो बेरोजगार होतील नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारांच केंद्राला आवाहन

नवी दिल्लीः प्रतिनिधी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिवसेंदिवस घरघर लागत असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोसपणे काही तरी करण्याची गरज असून केंद्र सरकारने याकडे पहावे असे आवाहन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केंद्राला करत नाही तर लाखो बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते. मागील ७० वर्षात अशी …

Read More »