Breaking News

Tag Archives: rajendra yadravkar

आपतकालीन परिस्थितीतही चॅरिटेबल रूग्णालयांतील खाटा रिकाम्या आणि सरकार ढिम्म १७४० पैकी १५४० खाटांवर गरीब आणि गरजू रूग्ण नाहीच:

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आणि मुंबई महापालिका यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी खासगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच राज्य सरकारच्या जीवावर मुंबई आणि उपनगरात स्वत:च्या अलिशान हॉस्पीटलसाठी कवडीमोल भावात किंवा स्वस्तात जमिनी मिळविणाऱ्या चॅरिटेबल अर्थात धर्मादाय रूग्णालयांनी गरीब, गरजू …

Read More »

रेकॉर्ड ब्रेक संख्या रूग्णांची मुंबईत तर राज्यात मृतकांची १४११ रूग्ण मुंबईत तर ७४ मृत पावले राज्यात

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकट्या मुंबईत दिवसभरात १४११ रूग्ण आढळून आले तर राज्यात उर्वरीत असे मिळून २ हजार १२७ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ झाले असून राज्यात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

कोरोनाचे आज २०३३ नवीन रुग्ण; राज्याची संख्या ३५ हजार ५८ वर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …

Read More »

२४ तासातला नवा रेकॉर्ड- २ हजार ३४७ रूग्ण : मुंबई पोहोचली २० हजारावर कोरोनाबाधीत ३३ हजारावर तर ६३ जणांचे मृत्यू

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात आता खरोखरच कोरोनाच्या संसर्गाची संसर्गाची साथ सुरु झाल्याचे दिसून येत असून गेले १५ दिवस १ हजारावर आढळून येणारी संख्या आता थेट दुपटीत रूपांतरीत झाली आहे. मागील २४ तासात राज्यात २ हजार ३४७ रूग्णांचे निदान झाले असून एकट्या मुंबई शहरानेही २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला …

Read More »

राज्यात कोरोनामुळे मृतकांच्या संख्येत विक्रमी नोंद : ३० हजाराचा टप्पा पार १८४२ रूग्णांचे निदान, ७ हजाराहून अधिक रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना या आजारामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आज सर्वाधित ६७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद झाली असून राज्यात १६०६+३६=१८४२ रूग्णांचे निदान होत बाधीत रूग्णांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे. मागील …

Read More »

राज्याची वाटचाल ३० हजार रूग्ण संख्येकडे : तर मृतकांची संख्या एक हजारावर कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २९ हजार १००

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …

Read More »

आठ दिवसात राज्यात १० हजाराने वाढ होत संख्या २५ हजारावर आज १४९५ नव्या रूग्णांचे निदान तर ५४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून मागील १० दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार ३९७ ने वाढली आहे. २४ तासात १४९५ नव्या रूग्णांचे निदान आज झाले असून ५४ जणांच्या मृत्यूची नोंदही आजच झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत राज्यातील रूग्णांची संख्या २५ हजार ९२२ वर …

Read More »

सलग ६ व्या दिवशी १ हजाराहून अधिक रूग्ण २४ हजार ४२७ वर राज्याची संख्या: ५३ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या आज सलग सहाव्या दिवशी १ हजारने वाढली असून २४ तासात १ हजार २६ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्याची रूग्णांची संख्या २४ हजार ४२७ वर पोहोचली असून ५३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५ हजार १२५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश …

Read More »

दवाखाने बंद ? सरकारी रूग्णालयात गर्दी, मग ऑनलाईन ओपीडीत दाखवा आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या …

Read More »

काल ४८ जणांचा तर आज ५३ रूग्णांचा मृत्यू राज्यात १५०० नवे रूग्ण संख्या २२ हजार १७१ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाल्याची माहिती देत काल ४८ जणांचा मृत्यू झाले होते. मात्र आज त्यात वाढ होवून ५३ जणांचा …

Read More »