Breaking News

Tag Archives: maharashtra government

सरकारकडून फक्त २५ टक्क्याच्या निधीवर जनतेची बोळवण विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदीप्रमाणे विविध विभागांना राज्य सरकारने आजवर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या ३५ ते ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला नाही. फक्त २५ टक्क्यांच्या निधीवर कल्याणकारी योजना आणि लाभार्थी जनतेची बोळवण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. हे सरकार सातत्याने आर्थिक शिस्तींचे …

Read More »

राज्य सरकारकडून विकासकामांवर फक्त ४३ टक्के निधी खर्च गेल्या दोन वर्षापेक्षा ८ टक्के कमी निधीचा खर्च

मुंबई: गिरिराज सावंत राज्य सरकारकडून राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, शेती क्षेत्र यासह विविध क्षेत्रात विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला आहे. मात्र एकाबाजूला विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला असताना प्रत्यक्षात विकास कामांवर मंजूर अर्थसंकल्पातील निधीपैकी फक्त ४३ टक्के निधी खर्च केला असून मागील दोन वर्षापेक्षा सर्वात कमी निधी खर्च केला असल्याची …

Read More »

मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक संस्था सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत इतर सहकारी संस्थांना थेट तर मागासवर्गीयांच्या संस्थांना बँकेकडून मदतीची अट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी क्षेत्रातील उद्योगांना चालविण्यासाठी आणि त्या उद्योगांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात येते. मात्र मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांना थेट मदत देण्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात देवूनही त्यास अद्याप आर्थिक मदत दिली नसल्याने हे उद्योग उभे राहू शकले नाहीत. …

Read More »

राज्य सरकारकडून चवथ्यांदा १२५० कोटींची कर्जरोखे विक्रीला एक हजार आणि २५० कोटींचे कर्जरोखे विक्रीला काढले

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारकडून गेल्या सहा महिन्यात १२५० कोटी रूपयांचे कर्जरोखे पुन्हा एकदा विक्रीस काढले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट २०१७ महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारकडून जवळपास ५ हजार …

Read More »

कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार मराठवाडा, विदर्भातील ५ हजार १४९ गावांसाठी २८०० कोटी मिळणार

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५ हजार १४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करत जागतिक बँकेसोबत सांमज्यस करार करण्यात आल्या.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर राज्य सरकार आणि जागतिक बॅंक यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात …

Read More »

ग्रीन एनर्जीयुक्त वाहन धोरणास लवकरच परवानगी प्रदुषण मुक्तेतासाठी दिल्ली, कर्नाटक पाठोपाठ राज्य सरकारचे पाऊल

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व वृध्दीच्या अनुषंगाने केंद्रा सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच राज्यातील पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी राज्य सरकारकडून लवकरच ग्रीन एनर्जीयुक्त असलेल्या वाहन वापराच्या अनुषंगाने लवकरच धोरण आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दिल्ली आणि कर्नाटक राज्यापाठोपाठ राज्याच्या उद्योग आणि वीज विभागाकडून नवे धोरण तयार करण्यात …

Read More »

राज्यातील फायद्याच्या संस्थांनी सरकारच्या खात्यात पैसे ठेवावे नव्याने कर्ज घेण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडासह १० संस्थांना सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने नव्याने कर्ज काढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटींची गंगाजळी दाखविणे आवश्यक आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांना राज्य सरकारच्या खात्यात पैसे जमा करण्याविषयी कळविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील आठवड्यात …

Read More »

३५० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची महाराष्ट्रावर वेळ ? खात्यात पैसेच शिल्लक नसल्याने राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी एकच ध्यास महाराष्ट्राचा विकास अशी घोषणा देत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने विकास कामांच्या घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. तसेच प्रसंगी कर्ज काढण्याची तयारीही दाखविली. एकाबाजूला या गोष्टी सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला मात्र राज्याच्या तिजोरीत पैसे नसल्याने ३५० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची पाळी राज्य सरकारवर आल्याची धक्कादायक …

Read More »

नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरूंना हज यात्रेची संधी अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातून हज यात्रेसाठी तीनवेळा अर्ज करूनही जर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली नाही अशांना चवथ्यावेळी संधी देवून हज यात्रेला थेट पाठविणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी ११ हजार मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या …

Read More »

परप्रांतातील ऊसाचे गाळप राज्यात करण्यावर बंदी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील साखर कारखान्याच्या मनमानीमुळे अनेक शेतकर्‍यांचे ऊस गाळप होत नाहीत. यातील काही साखर कारखान्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करण्याऐवजी राज्याबाहेरील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून त्याचे गाळप करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आल्याने साखर कारखान्यांनी कार्यंक्षेत्रा बाहेरील ऊस गाळप करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत …

Read More »