Breaking News

Tag Archives: dipak kesarkar

गुवाहाटीमधील हॉटेल खर्चाबाबत दिपक केसरकर यांनी दिली ‘ही’ माहिती आमदार आपला खर्च उचलू शकतात

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेले बंड काही केल्या क्षमत नसल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या  ३५ हून अधिक आमदार मागील तीन ते चार दिवसांपासून गुवाहाटीमधील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आमदारांचा आणि हॉटेलचा खर्चावरून विविध तर्क लढविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले; मुंबईतला तो निर्णय मान्य नाही, पण फ्लोअर टेस्टला कधीही तयार परिस्थिती बदलली की मुंबईत येवू

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या गटात सहभागी झालेले कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू चांगलीच मांडली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य करत गटनेता बदलण्याचा मुंबईत झालेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने फ्लोअर टेस्टींगला कधीही तयार …

Read More »

३० डिसेंबरला विधानभवनात होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळाकडून परिपत्रक जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या मोकळ्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधीच्या अनुषंगाने विधिमंडळाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० डिसेंबर २०१९ रोजी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३० मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यामध्ये …

Read More »

शिवसेनेकडून रावते,कदम, वायकर यांना नारळ तर भुसे, केसरकर, प्रभु यांना बढती यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी इच्छुकांकडून मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी प्रयत्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश व्हावा यासाठी अनेक आमदार प्रयत्नशील आहेत. मागील सरकारमधील राज्यमंत्री दिपक केसरकर, दादाजी भुसे या राज्यमंत्र्यांना थेट कॅबिनेट पदी बढती देण्यात येणार आहे. तर सुनिल प्रभु यांना पक्षप्रतोद पदावरून कॅबिनेट मंत्री पदी बढती देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची …

Read More »

सरकार स्थिर होण्याआधीच शिवसेनेत एकमेकांविरोधात कुरघोड्या संभावित प्रतिस्पर्धी निर्माण होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे परस्पर विरोधी तक्रारी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडी सरकारचे स्थानापन्न होवून दोनच दिवस झाले. मात्र शिवसेनेत आपल्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्याला मंत्री पदाची लॉटरी लागू नये यासाठी एकमेकांच्या विरोधात राजकिय षडयंत्र राबविण्याची सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विद्यमान राज्याच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

२३ पाकिस्तानी नागरीकांना राज्य सरकारने दिले भारतीय नागरीकत्व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील आणि दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप

मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील २३ नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनास …

Read More »

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद …

Read More »

निवडणूका आहेत, कामांसाठी ८० टक्के पर्यंतची रक्कम रिलीज करा विकास कामांच्या निधीसाठी विभागांची वित्त विभागाकडे धाव

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यास एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना मतदारसंघातील विकास कामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी विविध विभागांकडून वित्त विभागाकडे धाव घेण्यात येत आहे. तर वित्त विभागाकडून ८० टक्के पर्यंतचा निधी या विभागांना देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याचा …

Read More »

राज्याची अर्थव्यवस्था जैसे थे कृषी आणि उद्योग वाढीत घट झाल्याचे आर्थिक अहवालात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी गतीमान सरकार पारदर्शी कारभाराचा नारा देत साडे चार वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असून आर्थिक विकासाचा दर ७ टक्के इतकाच राखण्यात सरकारला यश आले आहे. तर राज्याच्या कृषी आणि उद्योगवाढीच्या टक्केवारीत घट झाली. तरीही यंदा मान्सून चांगला झाल्यानंतर या दोन्ही गोष्टीत वाढीची अपेक्षा …

Read More »

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत …

Read More »