Breaking News

Tag Archives: dilip walse patil

बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार, पण या अटीनुसारच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

राज्यात कोरोना काळात निर्बंध असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निर्बंध असतानाही भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तर मावळ आणि दस्तुरखुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगाव येथेही शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन …

Read More »

नववर्ष स्वागताचे नियोजन करताय? मग गृह विभागाची नियमावली वाचाच ३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 मराठी ई-बातम्या टीम कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना …

Read More »

गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला कायदा व सुव्यवस्थेचा विधानसभेत लेखोजागा बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यात करण्याचे आता बंधन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून भाजपाकडून सातत्याने महिलांच्या सुरक्षे्या प्रश्नावरून आणि वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांवरून महाविकास आघाडीला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील गुन्ह्यांची माहिती सादर करत बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता तपास करणे चौकशी अधिका-यांवर बंधनकारक करण्यात आल्याचे विधानसभेत सांगितले. हिवाळी अधिवेशनाला …

Read More »

राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …

Read More »

या कारणाखाली आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि पराग मनेरे निलंबित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी

मराठी ई-बातम्या टीम राज्याच्या राजकिय इतिहासात एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट आपल्याच विभागाच्या मंत्र्यावर आरोप करून खळबळ उडवून देण्याची पहिलीच घटना राज्यात घडली. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी असताना परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसूली करण्याचे आदेश दिल्याचे आरोप करत राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली. …

Read More »

गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती, चौकशी होणार मात्र दंगलीची दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

नागपूरः प्रतिनिधी त्रिपुरातील कथित व्हिडीओमुळे अमरावती, नांदेड, मालेगांव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी रजा अकादमीवर बंदी घालण्याच्या मागणीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर देताना वरील उत्तर दिले. मात्र याप्रकरणी भाजपाकडून रझा …

Read More »

धनंजय मुंडेच्या “रसिक”तेवर…विनायक मेटेंची टीका तर गृहमंत्र्यांचे मोघम उत्तर सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम केला आयोजित

मुंबई: प्रतिनिधी आपल्या “रसिक”तेपणामुळे आधीच राज्यात चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी निमित्त परळीत प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, नुकतेच अहमदनगरमध्ये रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका …

Read More »

एनसीबी-वानखेडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता: कारवाईला सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार आहेत पत्र-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीच्या छापासत्रातून संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देत अंमली पदार्थप्रकरणी कारवाई झाली पाहिजे असेही ते …

Read More »

विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट …

Read More »

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने घेतले हे निर्णय भाजप आणि केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे काम होत असून याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी यामध्ये …

Read More »