Breaking News

राजकारण

रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले… चुकीच्या पध्दतीने फोन टॅपिंग प्रकरण

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणाऱ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी फोन टॅपिंगची परवानगी घेत सत्ताधाऱ्यांचेच फोन टॅप करण्याचा प्रताप करणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुल्का यांच्यावर आज पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विधानसभेत झालेल्या चर्चेनुसार आणि …

Read More »

मंत्री अशोक चव्हाण संभाजी राजेंना म्हणाले, तो निर्णय कायदेशीरच मागासवर्ग आयोग स्थापन करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. त्यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, एकदा मागासवर्ग आयोगाची स्थापना केल्यानंतर दुसरा आयोग नेमता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा आयोगाची स्थापना का केली असा सवाल उपस्थित केला. …

Read More »

राज्यपालांच्या “त्या” मंजूरीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ खटला चालविण्याच्या अर्जाला दिली परवानगी

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना शासकिय निधीचा अपहार केल्याप्रकरणी चांदूर बाझार सत्र न्यायालयाने त्यांना दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुणावली. परंतु त्यांनी वरील न्यायालयात अपील करणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांनी शासकिय निधीचा अपहार केल्याची तक्रार …

Read More »

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का? भाजपा प्रदेशाध्यक्ष ‌चंद्रकांत पाटील यांचा सवाल

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपा‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा घणाघात त्यांनी …

Read More »

महाविकास आघाडी सरकारला आली जाग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल फोन टॅपिंगप्रकरणी पुण्यात गुन्हा

साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपा आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यावरून सुरु राहिलेल्या रस्सीखेचीत एका माजी महिला पोलिस अधिकाऱ्याने शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारावर भाजपा सरकारला पाठिंबा दे म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने अनधिकृत पध्दतीने फोन टॅप करण्याचे …

Read More »

… म्हणून नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

मुख्यत्यारपत्र घेतलेले सलीम पटेल याच्याशी जमिनीचा व्यवहार नवाब मलिक यांनी केला. त्यांचा दाऊदशी संबंध जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात तथ्य नाही ओढून ताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या जमिनीचा संबंध जोडला जात आहे, त्या …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा राष्ट्रगीत अवमान प्रकरणात समन्स व कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी त्यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करुन कायदेशीर प्रकिया सुरु केली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली. याबाबत २५ मार्च रोजी पुढील कार्यवाही होईल. ममता बॅनर्जी यांच्यातर्फे माजी …

Read More »

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना या देशातील निवडणूका महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणा; आठ दिवसापूर्वीच्या ट्वीटची जयंत पाटील यांनी करुन दिली आठवण

शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तर प्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. माध्यमांनी युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याचे …

Read More »

मराठा समाजासाठी आता स्वतंत्र मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेसह “या” गोष्टी करणार मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा …

Read More »

महाविकास आघाडीची पोलिसांना खुषखबर: आता पोलीस अंमलदारांची होणार पदोन्नती मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई, …

Read More »