Breaking News

राजकारण

अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर सत्यजीत तांबे म्हणाले, मी भेटलो आणि त्यांना… माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून..

नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने मदत केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना खुलासा करावा लागला तर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातच आज निवडणूकीतील विजयानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेत …

Read More »

आदित्य ठाकरेंची खोचक टीका, अर्थसंकल्प पालिकेचा की वर्षावरील कंत्राटदारांचा हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण कोणतीही करवाढ नसणारा आणि शिलकी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला …

Read More »

विजयी झाल्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले, त्या कारणांमुळे मी अपक्ष म्हणून उभा राहिलो भाजपाकडे काँग्रेसनेच ढकलले

संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. निकालानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीनंतर ते काँग्रेस …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI जनतेचा पैसा बुडण्याची भिती सोमवारी ६ तारखेला राज्यातील SBI , LIC कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. …

Read More »

अजित पवार यांच्या त्या विधानावर जयंत पाटील यांची सावध भूमिका महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या होत्या त्यांच काम राष्ट्रवादीने केले

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेवार शुभांगी पाटील यांना जवळपास ४३ हजार मतं मिळाली. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली’ अशा आशयाचा गौप्यस्फोट केला. अजित पवार …

Read More »

पिंपरी-चिंचवडच्या जागेवर शिवसेनेचा दावा मात्र अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता

नुकत्याच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाचा दोन ठिकाणी महाविकास आघाडीने पराभव केला. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर असून या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही …

Read More »

पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मविआचे उमेदवार उद्या जाहीर जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

पुणे शहरातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून भाजपा- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पहायला मिळणार आहे. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच …

Read More »

बच्चू कडू यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? मला मंत्रिपद द्या असे म्हणणार नाही पण विस्तार करा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. अखेर राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवातीला दिवाळीनंतर असे जाहिर केले त्यानंतर हिवाळी …

Read More »

अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …

Read More »

नाना पटोले म्हणाले, …राजा कोण? याचे उत्तर जनतेने निवडणुकीतून दिले विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करु

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि …

Read More »