Breaking News

आरोग्य

आज पुन्हा शंभरीपार मृत्यूची नोंद होत संख्या पोहोचली ३ हजाराच्या जवळ २७३९ नव्या रूग्णांचे निदान मुंबईची वाटचाल ५० हजाराकडे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. काल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आज पुन्हा १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यतच्या मृतकांची संख्या २ हजार ९६९ वर पोहोचली आहे. एकट्या मुंबई महानगरात १९९३ जणांचे मृत्यू झाले आहे. आज २७३९ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण रूग्णांची …

Read More »

सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात कोरोना चाचणी येणार (स्वस्त) खासगी प्रयोगशाळेसाठी सात दिवसात दर होणार निश्चित

मुंबई : प्रतिनिधी सध्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करायची असल्यास ४ हजार ५०० रूपये मोजावे लागत आहेत. इतक्या महागड्या किंमतीमुळे अनेकजण ही चाचणी करून घेण्यास धजावत नाहीत. तसेच उपचारासाठीही पुढे येत नाहीत. त्यामुळे अखेर या कोरोना चाचणीचे नव्याने दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची नव्याने समिती स्थापन केली असून आगामी …

Read More »

खुशखबर ! कोरोनाग्रस्तांसाठी राज्य सरकार अमेरिकन ‘रेमडेसीवीर’ औषध खरेदी करणार इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या …

Read More »

अजित पवार म्हणाले, उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे: प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे येथील …

Read More »

१३९ जणांचा मृत्यू, एकूण संख्या ८० हजारापार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० टक्क्यावर मुंबईत २५ हजारावर, २४ तासात १४७५ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्येत एका बाजूला घट होताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रूग्ण्यांच्या संख्येत म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण आणि मृत पावणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्याची ८० हजारापार गेली तर आज तब्बल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद …

Read More »

१२३ मृत्यू : २९३३ नव्या रूग्णांची नोंद, अॅक्टीव्ह आणि एकूण संख्येत ३३ हजाराचा फरक ८० हजाराच्या संख्येकडे वाटचाल

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून कोरोनाग्रस्तांच्या रूग्णवाढीच्या दरात घट झाल्याचे सांगत असले तरी आज १२३ जणांचा मृत्यू झाला. तर २९३३ रूग्णांची नव्याने नोंद झाली असून एकूण रूग्ण संख्या ७७ हजार ७९३ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४१ हजार ३९३ वर …

Read More »

१२२ मृत्यूसह एकूण संख्या ७५ हजाराच्या तर अॅक्टीव्ह रूग्णांची ४० हजाराच्या काटावर नव्याने २५६० रूग्णांचे निदान ९९६ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत जरी वाढ झालेली असली तरी दररोजच्या रूग्णसंख्येत किमान २ हजार रूग्णांच्या नोंदीत कमी आलेली नाही. त्यातच आज १२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून राज्यात आज २५६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाल्याने एकूण संख्या आता ७४ हजार ८६० पर्यंत पोहोचली आहे. आज नवीन ९९६ …

Read More »

बॉम्बे, जसलोक, हिंदुजा आणि लिलावती हॉस्पीटला सरकारकडून नोटीसा मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या अचानक भेटी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. या भेटी दरम्यान बॉम्बे, जसलोक, हिंदुजा …

Read More »

७० पैकी ३० हजारापेक्षा जास्त घरी गेले, तर ३७ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण २३६१ नवे रूग्ण, तर ७६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज नव्याने २ हजार ३६१ रूग्ण आढळून आले आहे. तर ७६ जणांचा मागील २४ तासात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारावर पोहोचली असून यापैकी ३० हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ३७ हजार ५३४ रूग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश …

Read More »

राज्यातील रूग्णवाढीचा दर ११ दिवसांवरून १७ दिवसांवर २४८७ नवीन रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता. तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्केवर आला असून २ हजार ४८७ रूग्णांचे निदान झाले …

Read More »