Breaking News

धर्मा पाटील प्रकरणाचा अहवाल ८ दिवसात सादर करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबईः प्रतिनिधी जळगावमधील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुक्य सचिवांकडून चौकशी केली जाणार असून येत्या आठ दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले तेव्हा मुख्यमंत्री डाव्होसच्या परिषदेच्या घाईत होते. त्यामुळे मंत्रालयात …

Read More »

जे.पी.दत्ता पुन्हा मनामनांत जागवणार राष्ट्रभक्ती पलटनच्या निमित्ताने आणखी एक युध्दपट

मुंबईः प्रतिनिधी प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची आपली एक शैली असते. कोणी वास्तवदर्शी चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो, तर कोणी फँटसीसाठी फेमस असतो… कोणी बड्या स्टारकास्टसह रुपेरी पडद्यावर ग्लॅमर आणण्यात मग्न असतो, तर कोणी प्रकाशझोतात न आलेल्या कलाकारांनाही चान्स देत वेगळा प्रयत्न करतो… कोणी इतिहासावर, तर कोणी राजकारणावर सिनेमे बनवतो. या सर्वांपेक्षा …

Read More »

तुमच्या खुर्च्याही जळतील, त्या फायरप्रुफ नाहीत ! वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येच्या मुद्द्यावरून मंगळवारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याचाच आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचा वापर करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला हाणला. धर्मा पाटील यांच्या चितेने सरकारच्या खुर्च्या जळतील तेव्हा तुमच्याही खुर्च्या जळतील. त्या काही फायरप्रुफ नाहीत, …

Read More »

ग्रामीण भागातील मुली-महिलांना ५ ते ३० रूपयात सॅनेटरी नॅपकिन मिळणार अस्मिता योजनेंतर्गत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण …

Read More »

उद्योग विभागाचे प्रस्ताव माझ्याकडे येणार की थेट तुमच्याकडेच उद्योगमंत्री देसाईंसह तीन सेना मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीतच मुख्यमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील उद्योगासंदर्भात माझ्याकडे खाते आहे. जे कोणी अदानी, अंबानी यांच्या फाईली असतील तर त्या काय थेट तुमच्याकडेच येणार का असा सवाल उपस्थित करत माझ्या विभागाकडेही या फाईली आल्या पाहिजेत अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या कोट्यातून उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्याचे खास मंत्री म्हणून ओळखले जातात मात्र आज …

Read More »

कर्जमाफी झालीय, मग लाभार्थी कसे सापडत नाहीत खासदार राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत लाभार्थी माहीत होण्यासाठी राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली. मंत्रालयात आज आलेल्या खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना …

Read More »

पालघरचे खासदार वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

नवी दिल्लीः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील आदीवासी समाजबांधवाचे नेतृत्व करणारे पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे आज सकाळी हृदयविकारचा झटका आला. मात्र त्यांना रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. वनगा हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वनवासी कल्याण केंद्राचे पदाधिकारी होते. तसेच …

Read More »

धर्मा पाटील यांच्या मृत्यूस सनदी अधिकारी कानडे, मंत्री रावल जबाबदार? ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र हातावर घडी तोंडावर बोट

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि आताच्या सोलर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकार आणि प्रशासनाशी झुंज देणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या या मृत्यूस ऊर्जा विभागाचे माजी सचिव विद्याधर कानडे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. धुळे …

Read More »

विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला

नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८–१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर २.१ टक्के, औद्योगिक विकास दर ४.४ टक्के आणि सेवा क्षेत्रात …

Read More »

अनुष्का शिकतेय विणकाम विवाहबंधनात अडकूनही नव्याच्या प्रयत्नात

मुंबईः प्रतिनिधी एखाद्या भूमिकेला अचूक न्याय देण्यासाठी काही कलाकार जीवाचं रान करतात. कधी कोणी ओरिजनल गेटअपमध्ये येण्यासाठी दाढी–मिशा वाढवतं, तर कोणी मुंडन करतं… कधी कोणी वाजवीपेक्षा जास्त वजन वाढवतं, तर कोणी आश्चर्यकारकरीत्या वजन घटवतं… कोणी नृत्याचे धडे गिरवतं, तर कोणी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतं… पण नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का शर्मा …

Read More »