Breaking News

Editor

नाना पटोले यांचा आरोप, … ब्लॅकमेल करण्याचे कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांचेच

भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम …

Read More »

जयराम रमेश यांचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार इंधनाअभावी…

मागील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात बेबनाव निर्माण होत असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकिय क्षेत्रात ऐकायला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे जाहिर सभा होत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, जाहिरनाम्यावर मुस्लीम लीग आणि डाव्यांचा…

काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी म्हणून न्याय पत्र नावाने पक्षाचा राष्ट्रीय जाहिरनामा नुकताच प्रसिध्द केला. यावेळी जाहिरनाम्यात पहिल्यांदाच ग्यान अर्थात गरिब, तरूण, बेरोजगार, मजूर आणि महिलांचा समावेश करत या पाच-सहा वर्गांसाठी ५ न्याय व २५ गॅरंटीच्या गोष्टी जाहिर केल्या. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस टीका करत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम …

Read More »

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या इयत्ता ११ आणि १२ वीच्या वर्षअखेरीच्या परीक्षांच्या स्वरूपामध्ये बदल केले आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोर्डाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सक्षमतेवर आधारित प्रश्नांचे वेटेज १०% ने वाढवले आहे आणि लहान आणि दीर्घ स्वरूपाच्या …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ निवडणूक आयोगाची माहिती

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये …

Read More »

आरबीआयचे तिमाही पतधोरण जाहिरः रेपो रेट जैसे थे

आज शुक्रवारी (५ एप्रिल रोजी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने तिमाही पतधोरण जाहिर केले. मात्र वर्तमानस्थितीत आणि फेब्रुवारी महिन्यात असलेल्या महागाईच्या निर्देशांकाचा विचार करत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले यांनी रेपो रेट मध्ये ६.५% इतकाच ठेवण्यात आल्याचे सांगत रेपो रेट जैसे थे असल्याचे जाहिर केले. आरबीआय (RBI) ने २०२४-२५ …

Read More »

बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक

बंगळुरू येथील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट केल्याप्रकऱणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजपाच्या कार्यकर्त्यास आज ताब्यात घेतले. एनआयएने काही दिवसांपूर्वीच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी १० लाख रूपयांचे बक्षित जाहिर केले होते. यापार्श्वभूमीवर एनआयएने आज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाचा कार्यकर्ता साईप्रसाद …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

२०१८ साली पुणे येथील भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या शोमा सेन यांना युएपीए कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ५ वर्षानंतर कार्यकर्त्या शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (५ एप्रिल) रोजी जामीन मंजूर केला. शोमा सेन या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच महिला चळवळीच्या …

Read More »

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, …

Read More »

राहुल गांधी यांचे वक्तव्य, इंडिया आघाडी एक वैचारिक निवडणूका…

सध्याच्या विद्यमान निवडणूका या इंडिया आघाडी वैचारिकतेच्या आधारावर निवडणूका लढवित आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या अशा दोन शक्ती यांच्यात होत आहे अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »