Breaking News

Editor

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार यांची फेरनिवड होणार अर्ज दाखल ३० एप्रिल रोजी अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडणार

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचा अर्ज आज पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत फक्त शरद पवार यांचाच अर्ज पक्षाकडे आला आहे. त्यामुळे ३० …

Read More »

नालेसफाईची माहिती प्रसिध्द करण्याबरोबरच गाळ टाकण्याचे चित्रिकरण करा स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करण्याचा भाजप मुंबई अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांचा महापालिकेला इशारा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्‍वे प्रशासनासोबत‍ दोन वेळा बैठक घेत्‍यानंतर तसेच प्रत्‍यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्‍या पाहणीचा आढावा घेतल्‍यानंतर आज पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्‍या स्‍थायी समितीने नालेसफाईच्‍या कामांबाबत सावधानता बाळगावी, दर आठवड्याला नाले सफाईची माहीती प्रसिध्द करण्याबरोबरच डंपींग ग्राऊंडवर गाळ टाकण्याचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करण्याची सूचना भाजप …

Read More »

बीकेसीच्या धर्तीवरील कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीत भूमिपुत्रांना भागीदारी पायाभूत विकासासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येणार असून स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

सरकारी दबावामुळेच असीमानंद, कोडनानी यांची सुटका कट्टरतावादी धर्मांध संघटना आणि लोकांबाबत सरकारचे जाणिवपूर्वक बोटचेपे धोरण : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात सीबीआयने अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याकरिता दाखवलेली असमर्थतता अतिशय संतापजनक असून तपास यंत्रणा सरकारच्या प्रचंड दबावाखाली काम करित आहेत. कट्टरतावादी धर्मांध संघटनांच्या बाबतीत भाजप सरकारने जाणिवपूर्वक घेतलेले बोटचेपे धोरण याला कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. …

Read More »

वीज बचतीच्या ‘स्पर्शा’ने सरकारची ९३ लाख रूपयांची बचत राज्यातील १२६९ इमारतीत ऊर्जा उपकरणे बदलली

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील १२६९ शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ एप्रिल पर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला तर विज बिलापोटीचे ९२.६८ लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाईट, ७५  हजार पंखे व १६०० वातानुकुलित यंत्रे बदलण्यात …

Read More »

‘बडुंबा…’मध्ये दिसणार अमिताभ-ऋषी यांची केमिस्ट्री लंबुजी आणि टिंबुजीवरील गाणे नुकतेच चित्रीत

मुंबई : प्रतिनिधी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ‘१०२ नॅाट आऊट’ म्हणत जवळजवळ २७ वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’ या सिनेमामध्ये दोघेही खूप वेगळ्या गेटअपमध्ये आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’च्या शूटनंतर याच सिनेमातील ‘बडुंबा…’ या गाण्याच्या लाँचसाठी …

Read More »

भविष्यकाळातील कोणत्याही निवडणूकीत भाजपा-शिवसेना युती नाहीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबरील युती कायम रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्धार कायम असतानाच यापुढे भविष्यातील कोणत्याही निवडणूकीत युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेने दरम्यान युती होणार नसल्याचे यानिमित्ताने …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधूंच्या कादंबरीतील ‘झिपऱ्या’ लवकरच चित्रपटगृहात झळकणार

मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्य इतकं प्रगल्भ आणि विपुल आहे. यामुळे काही दिग्दर्शकांना नेहमी मराठी साहित्य खुणावत असतं. त्यामुळेच अशा साहित्यकृतींवर आधारित सिनेमांची निर्मिती होत असते. विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘झिपऱ्या’ ही त्यानी …

Read More »

७ लाख शिकाऊ उमेदवारांना उद्योजकांनी संधी द्यावी उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीप अर्थात शिकावू कामगारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाख शिकावू उमेदवारांना संधी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तसेच ७ लाख शिकावू उमेदवारांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता …

Read More »

यंदाच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची धुरा संगीत रंगभूमीच्या अभिनेत्रीकडे किर्ती शिलेदार बनल्या ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीच्या धामधुमीनंतर निवडून आलेल्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत आज ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जयमाला आणि जयराम शिलेदार यांच्या कन्या असणाऱ्या किर्ती यांनी आपल्या बहारदार आवाज आणि अभिनयाच्या …

Read More »