Breaking News

Tag Archives: rajesh tope

रूग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, …

Read More »

कोरोना : ३३४ मृत्यूची नोंद तर रूग्णसंख्येतील उतारानंतर आता वाढ १० हजार ३०९ नवे बाधित रूग्ण तर बरे झाले ६१६५

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवस बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा कमी आढळून आल्यानंतर आज पुन्हा नव्या बाधित रूग्णांची संख्या १० हजार ३०९ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ४,६८,२६५ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाख ४५ हजार ९६१ वर पोहोचली आहे. ६१६५ जण …

Read More »

कोरोना : आज बाधित रूग्ण घटले तर घरी जाणारे वाढले १२ हजार ३२६ जण घरी , ७७६० नवे बाधित रूग्ण तर ३०० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील महिन्यापासून मुंबईतील रूग्ण संख्या नियंत्रणात सुरुवात झाली. मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत होती. परंतु मागील २४ तासात ठाणे मनपा-ग्रामीणमध्ये अनुक्रमे २२६, १४२ इतके रूग्णांचे निदान झाले. तर कल्याण-डोंबिवलीत अवघे १०३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ७ हजार …

Read More »

कोरोना : ३ ऱ्या दिवशीही १० हजाराहून अधिक घरी तर एकूण संख्या ४.५० लाखावर ८९६८ नवे बाधित रूग्ण तर २६६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नविन रुग्णांची नोंद झाली. २ तारखेला ९९२६ तर १ ऑगस्टला १०७२५ जण बरे होवून घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील …

Read More »

कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त ९५०९ नवे बाधित रूग्ण , तर ९९२६ बरे होवून घरी २६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असून ९५०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ९९२६ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५४८ वर पोहोचली …

Read More »

कोरोना: राज्यात आज सर्वाधिक चाचण्या, बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱे आणि मृतक ९ हजार ६०१ नवे बाधित रूग्ण, १० हजार ७२५ बरे होवून घरी तर ३२२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख …

Read More »

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण झाले दिडलाख तर मृतकांची संख्या १५ हजाराच्या जवळ १० हजार ३२० नवे बाधित, ७५४३ घरी गेले, २६५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज १० हजार ३२० नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५० हजार ६६२ वर पोहोचली असून एकूण रूग्ण संख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली. तर ७५४३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ५६ हजार १५८ वर …

Read More »

कोरोना: पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान ११ हजार १४७ नवे बाधित रूग्ण, ८८६० जण बरे झाले तर २६६ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान आज झाले असून ११ हजार १४७ रूग्णांचे निदान झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे या महानगराबरोबरच सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची …

Read More »

कोरोना: राज्यात २० लाख १६ हजार चाचण्यानंतर रूग्णसंख्या पोहोचली ४ लाखावर ९२११ नवे बाधित रूग्ण, २९८ जणांचा मृत्यू तर ७४७८ जण झाले बरे

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत २० लाख १६ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आज राज्यात ९२११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ इतक्यावर पोहोचली आहे. तर आज ७४७८ जण बरे होवून …

Read More »

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मार्च मध्ये झालेल्या …

Read More »