Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोना: संख्या पुण्यात सर्वाधिक तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही शेचे अंतर १२ हजार ६०८ नवे बाधित, १० हजार ४८४ बरे, तर ३६४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक रूग्ण आता पुणे जिल्ह्यात झाले असून ३९ हजार ९९५ इतकी झाली आहे. तर त्यानंतर मुंबईत १९ हजार ३३७ इतकी तर ठाणे जिल्ह्यात १९ हजार ५९ इतकी खाली आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण ठरले आहेत. तर मुंबई आणि ठाण्यातील रूग्णांची संख्या जवळपास सारखीच झाली …

Read More »

राज्यातील मृत्यूदर रोखण्यासाठीची पहिली टेलीआयसीयु भिवंडीत अकोला, जळगाव, सोलापूर, जालना औरंगाबाद येथेही लवकरच होणार कार्यान्वित-आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद …

Read More »

कोरोना: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर तर मृतकांची संख्या सर्वाधिक ११ हजार ८१३ नवे बाधित, ९११५ बरे होवून घरी गेले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. …

Read More »

कोरोना: आठवड्यात दुसऱ्यांदा घरी जणारे, बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या जास्त १२ हजार ७१२ नवे बाधित, १३ हजार ४०८ बरे झाले ३४४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी एकाच आठवड्यात आज दुसऱ्यांदा १३ हजार ४०८ जण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तर १२ हजार ७१२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी १३ हजार ३४८ जणांना घरी तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आले होते. तसेच याच दिवशी सर्वाधिक ३९० मृतकांची …

Read More »

राज्यात कोरोना चाचणीचे दर आणखी झाले कमी प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार …

Read More »

कोरोना : आतापर्यंत २८ लाख चाचण्यापैकी ५ लाख ३५ हजार बाधित ११ हजार ८८ नवे बाधित, १० हजार १४ घरी तर २५६ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले …

Read More »

कोरोना: दोन दिवसात बरे होणारे ३ टक्क्याने वाढले तर आतापर्यंत १८ हजार मृत्यू ९ हजार १८१ नवे बाधित रूग्ण, ६७११ बरे झाले, २९३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत एकाने वाढ झाली तर मृत्यूदरात .१ टक्क्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी बरे होण्याचा दर ६६.७५ टक्के होता. तर ८ तारखेला ६७.२६ टक्के, ९ ऑगस्ट रोजी ६८.२५ टक्के तर १० ऑगस्ट २०२० रोजी ६८.३३ इतक्यावर स्थिर राहीला आहे. …

Read More »

कोरोना : आज सर्वाधिक; घरी जाणारे- मृतक आणि होम क्लारंटाईनमध्ये राहणारे १२,२४८ नवे बाधित , १३,३४८ बरे होवून घरी तर ३९० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सर्वाधिक अर्थात १३ हजार ३४८ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख ५१ हजार ७१० वर पोहोचली. तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ५ लाथख १५ हजार ३३२ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५५८ …

Read More »

कोरोना: राज्यात बरे होण्याचे प्रमाण ६७.२६% तर मृत्यू दर ३.४५% ११ हजार रूग्ण घरी, तर १२ हजार ८२२ नव्यांचे निदान २७५ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आज सलग पाचव्या दिवशी १० हजाराहून अधिक अर्थात ११ हजार ८१ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ३ लाख ३८ हजार ३६२ वर पोहोचली असून हे प्रमाणा ६७.२६ टक्क्यावर पोहचले आहे. तर मागील २४ तासात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १२ हजार ८२२ नव्या बाधित रूग्णांचे …

Read More »

कोरोना: एकूण रूग्ण संख्येची वाटचाल ५ लाखाकडे १०४८३ नवे बाधित रूग्ण ३०० जणांच्या मृत्यूची नोंद तर १०९०६ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आज १० हजार ४८३ इतक्या नव्या बाधीत रूग्णांचे निदान झाल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ४ …

Read More »