Breaking News

Tag Archives: election commission of india

जयंत पाटील यांचा सवाल, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले, मुळात दोन टप्प्यात मतदान होऊ शकते, हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. जयंत पाटील म्हणाले की, मुळात देशभरात सात टप्प्यात व महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान घेण्याची गरज …

Read More »

संजय राऊत यांचे मोदी आणि आयोगावर सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर आणि विद्यमान केंद्रातील भाजपाला २०२४ च्या निवडणूकीत काहीही करून ४०० पार लोकसभा निवडणूकीचा टप्पा पार करायचा असल्याची घोषणा दिली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या माध्यमातून कथित इलेक्टोरल बॉण्डमधून कोणत्या राजकिय पक्षाला किती निधी मिळाला याची गुप्त माहितीही बाहेर आली. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील लोकसभा …

Read More »

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या तारखा माहित आहेत का? घ्या जाणून

केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येतात. मात्र २०१४ नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन किंवा चार टप्प्यात लोकसभा निवडणूका देशात आणि राज्यात घेतल्या होत्या. परंतु २०१४ सालानंतर २०१९ आणि २०२४ होत असलेल्या निवडणूक प्रक्रियांचे टप्पे पाहिल्यास भौगोलिक स्थिती पठारी (सपाट) भागासारखी असलेल्या राज्यातही एक किंवा दोन टप्प्यात निवडणूका होत …

Read More »

सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका, महाराष्ट्रात ५ टप्यात

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी रोजी संपत आहे. परंतु त्याआधी देशात नवे सरकार अस्तित्वात येणे राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमधील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. या संपूर्ण देशभरात निवडणूका ७ टप्प्यात होणार आहेत. तर जून मध्ये मतमोजणी होणार आहे. परंतु …

Read More »

ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीनंतर इलेक्टोरल बाँण्ड खरेदीत वाढ

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडी आणि सीबीआयने इलेक्टोरल बाँण्डची खरेदी किती वाढली आणि या दोन तपास यंत्रणा संबधित कंपन्या किंवा मालकांवर धाडी टाकण्यापूर्वी किती इलेक्टोरल बाँण्डची विक्री झाली याची संख्यात्मक माहिती एसबीआयने जाहिर केली नाही. त्यामुळे एसबीआय अर्थात स्टेट बँके ऑफ इंडियाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात …

Read More »

निवडणूक आचारसंहिता आणि कार्यक्रम उद्या जाहिर होणार, आयोगाने दिली माहिती

लोकसभा संसदेचा कार्यकाळ पूर्ण होत आला असल्याने देशातील राजकिय पक्षांकडून अपेक्षित उमेदवार, आघाड्या आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहि करण्याकडे केंद्र सरकारबरोबरच त्या पक्षाच्या राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर निवडणूकीचा कार्यक्रम आणि मतदान कार्यक्रमाच्या निश्चितीचा …

Read More »

निवडणूक आयोगाने जारी केली इलेक्टोरलची माहितीः मोठे देणगीदार कोण? न्यायालयाच्या आदेशाचे एसबीआयकडून पालन निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँण्डची माहिती केली जाहिर

बेकायदेशीर ठरलेल्या इलेक्टॉरल बाँण्डच्या माध्यमातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह इतर राजकिय पक्षांना कोणी कोणी आणि किती रूपयांचा निधी बाँण्डच्या माध्यमातून दिला याची सर्वांगीण माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केली. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने अर्थात ECI ने गुरुवारी त्यांच्या वेबसाइटवर स्टेट …

Read More »

अखेर एसबीआयने इलेक्टोरल बॉण्डचा डेटा जमा केला

सोमवारी जारी केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर आदेशाचे पालन करून स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मंगळवारी इलेक्टोरल बाँड्सचा डेटा भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) सादर केला, असे आयोगाच्या पॅनेलने सांगितले. SBI द्वारे शेअर केलेल्या निवडणूक रोख्यांच्या विक्री आणि खरेदीचे तपशील कच्च्या स्वरूपात आहेत जे उघड करतात की कोण किती किमतीचे आणि कोणत्या …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिला राजीनामा

देशातील लोकसभेचा कार्यकाळ ३० जून २०२४ रोजी पूर्ण होत आहे. मात्र तत्पूर्वीच नवी लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची आचासंहिताही जाहिर केली जाणार आहे. तत्पूर्वीच लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल …

Read More »

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेशः राजकीय नेत्यांचे फोटो तातडीने हटवा

देशातील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आणि त्यासाठीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूक मुख्याधिकारी यांनी राज्य सरकारला आदेश बजावत राज्य सरकारच्या मालकीच्या विविध संकेतस्थळावरील राजकिय नेत्यांचे फोटो तात्काळ आणि विनाविलंब हटविण्याचे आदेश राज्याच्या …

Read More »