भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासोबत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावले …
Read More »डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिण भारतातील राज्यांची संयुक्त कृती समिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मानही झाले सहभागी
केंद्र सरकारच्या डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिणेतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आज संयुक्त कृती समितीची (जेएसी) आज चेन्नई बैठक झाली. ज्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असलेल्या आणि प्रमुख भागधारकांना सहभागी न करणाऱ्या कोणत्याही डिलीमिटेशन (सीमांकना) ला विरोध करणारा ठराव मंजूर केला. या बैठकीला केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन, स्वतः तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम …
Read More »मतदार याद्यांमधील घोळ: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बोलावली बैठक मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याचा विचार
२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ झाल्याचे किंवा मतदारांची संख्या अचानक वाढल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रश्नी लोकसभेत चर्चेची मागणी केली. त्यास विरोधकांमधील सर्वच राजकिय पक्षांनी यासंदर्भात पाठिंबा दर्शविला. तर काही ठिकाणी मतांच्या संख्येवरून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च …
Read More »लोकसभेत राहुल गांधी यांची मागणी, व्होटर लिस्टबाबत अनेक तक्रारी, चर्चा झाली पाहिजे विरोधक आक्रमक व्होटर लिस्टवरून अनेक प्रश्न
लोकसभेत शून्य प्रहराच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणाऱ्या व्होटर लिस्टवर चर्चेची मागणी केली. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणूकीच्या व्होटर लिस्टबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच व्होटर लिस्टच्या विश्वासर्हातेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे व्होटर लिस्टवर चर्चा करण्यात यावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. …
Read More »सना मलिकच्या आमदारकीला आव्हान; उच्च न्यायालयाची विचारणा, निवडणूक आयोग ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अनुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेत निवडणूक आयोगाला पक्ष का बनवण्यात आले नाही?, असा प्रश्न उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. उच्च न्यायालयात वकील महेंद्र भिंगारदिवे यांनी सना मलिक यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका केली. शिवसेना (युबीटी) खासदार अनिल देसाई यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या …
Read More »काँग्रेसच्या त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाहीच, थेट तारीख १९ मार्चला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड समितीतप्रकरणी दाखल केली होती याचिका
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची मुदत संपल्याने त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या सेवा निवृत्तीच्या दिवशीच संध्याकाळीच निवड समितीची बैठक पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. निवड समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. मात्र यासंदर्भातील …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयुक्त्यांच्या निवडीवरून टीका, भाजपाची भित्री चाल बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि दृष्टिकोनाला खंजीर खुपसणारा निर्णय
नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची रात्री उशिरा केलेली “सोपा आणि धूर्त” नियुक्ती ही भाजपाची एक भित्री चाल होती अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी म्हणतो की हे धूर्त आणि धूर्त आहे कारण सर्वोच्च न्यायालय १९ फेब्रुवारी रोजी नवीन कायद्याविरुद्ध – …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, महाराष्ट्रात मतदारांपेक्षा मतदान जास्त कसे पहिल्यांदाच राहुल गांधी शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक निकालाबाबत संशय उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पुर्ननिवडणूकीची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून यासंदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच भाजपाला मिळालेल्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची त्या दुरुस्तीवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस निवडणूकीशी संबधित कागदपत्रे आणि माहिती पाहता येणार नसल्याच्या याचिकेवर नोटीस जारी
निवडणुकांशी संबंधित नोंदी मिळविण्याच्या लोकांच्या अधिकारावर बंधने घालणाऱ्या निवडणूक आचार नियम, १९६१ मधील सुधारणांना आव्हान देणाऱ्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका आरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी दाखल केली आहे. ज्या गेल्या अनेक दशकांपासून पारदर्शकता आणि जबाबदारीच्या मुद्द्यांवर काम करत …
Read More »निवडणूक कारभार आणि संशयातीत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील मतदार यादीच्या घोळासह, आगामी आणि पूर्वीच्या निवडणूकांचा अभ्यास करणार
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगल्यापैकी यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षे इतके यश काँग्रेसला मिळू शकले नाही. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतांच्या वाढीव टक्केवारीवरून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत असून या निवडणूकीसह यापूर्वी झालेल्या निवडणूका आणि आगामी …
Read More »