Breaking News

Tag Archives: chandrakant patil

पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ

शेतकऱ्यांच्या खात्यात ७२०० कोटी रुपये जमा होणार मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने जाहिर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७ हजार २०० कोटी रुपये जमा होणार असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी …

Read More »

नाविन्यपुर्ण शोध आणि तरुणाईचा उत्साह

आपत्ती निवारणासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर कल्पना करा जर एखाद्या इमारतीला आग लागण्यापुर्वी त्या इमारतीने आपल्याला आग लागण्याची शक्यता आहे असे ट्विट केले तर? खुप उंच डोंगरावर अडकेलेल्या अपघातग्रस्त विमानाला आपण जमीनीवरुनच बघू शकलो तर? भुकंप किंवा एखाद्या दुर्घटनेत बहुमजली इमारतीच्या खाली अडकलेला एखादा जीव वाचविण्यासठी यंत्र मिळाले तर? या सर्व …

Read More »

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती निवारणाचे नवे मार्ग शोधा

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली. शेतीचा शाश्वत विकास होण्याबरोबरच कमी पाऊस होवून देखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. ही किमया जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आल्याचे सांगत कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील …

Read More »

रामदेव बाबांच्या पतंजलीची कोट्यावधी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली

महसूल विभागाकडून लवकरच अंतिम निर्णय होणार मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला स्वस्त दरात जमिन दिल्यानंतर जमिनीच्या येणेसाठी भरावी लागणारी साडेतीन कोटी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याची धक्कादायक माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून …

Read More »

राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु होणार

३०० ते ५०० जनावरे एका छावण्यात ठेवण्याची अट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा, पिण्याची पाणी पुरेसे मिळेनासे झाल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच चारा छावण्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय …

Read More »

अखेर कोतवालांच्या आंदोलनाला यश

मानधनात २५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ करण्याची कोतवाल कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच काही दिवसांपासून मानधनात वाढ करावी यासाठी राज्यभरात कोतवाल संघटनेकडून धरणे आंदोलन आणि भीक मांगो आंदोलन करण्यात आले. अखेर या आंदोलनाची दखल राज्य …

Read More »

चंद्रकांत दादा, तुमच्यासोबत शिवसेना राहिल का ते बघा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पलटवार  मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे त्याची चिंता तुम्ही करु नका आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना रहातो का ते आधी बघा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा …

Read More »

जवानांच्या नावे राजकारण करणाऱ्या भाजप सरकारला सैनिकांचाच विसर वाटपासाठी महसूल मंत्री पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांना जमिनच मिळेना

मुंबई : गिरिराज सावंत केंद्र आणि राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी अतिरेक्यांच्या हल्ल्यात लष्करातील हुतात्मा सैनिकांच्या बलिदानाचा वापर भाजपने केला. परंतु सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून भाजपच्याच महाराष्ट्रातील भाजप सरकारला या लष्करी सैनिकांचाच विसर पडला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून विविध युध्दात आपल्या कर्तबगारीने देशाच्या विजयात मानाचा तुरा खोवणाऱ्या सैनिकांना उपजिविका आणि निवाऱा …

Read More »

दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी, असे साकडे घालत आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला असल्याचे प्रतिपादन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचेही …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत अँड. हरीष साळवे न्यायालयात बाजू मांडणार मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री पाटील आणि साळवे यांच्यात तासभर चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाखाली आरक्षण देण्याविषयीचा कायदा मंजूर करण्यात आल्यानंतर या आऱक्षणाच्या विरोधात काही जणांनी धाव घेतली. त्यामुळे याप्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रसिध्द वकील अँड. हरिष साळवे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयातही टिकावा यासाठी यापूर्वीच राज्य सरकारकडून मुंबई …

Read More »