Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

महसूल मंत्री थोरातांच्या आदेशाने झालेल्या उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्याच बेकायदा नागपूर मॅट कोर्टाने ४० जणांच्या बदल्या बेकायदेशीर ठरविल्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर निर्बंध घातलेले असतानाही महसूल विभागाने राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या. तसेच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर  “गुच्छ”चे आदान प्रदान झाल्याची चर्चा त्यावेळी महसूल विभागात रंगली होती. विशेष म्हणजे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतल्याने नागपूरच्या मॅट …

Read More »

मदत करणार, पण सवंग लोकप्रियता, टाळ्या मिळाव्यात म्हणून घोषणा करणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

उस्मानाबाद : प्रतिनिधी मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे, त्यांना भेटलो आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. मात्र सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी …

Read More »

काँग्रेसचे मंत्री म्हणाले …तर भाजपा नेत्यांचे आम्ही अभिनंदन करू केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत!: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कोरोना  पाठोपाठ अतिवृष्टीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र राज्यातल्या भाजपा नेत्यांनी मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे अडकलेले राज्याच्या हक्काचे ३० हजार कोटी रूपये आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न करून आणावा आम्ही त्यांचे अभिनंदन करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्तीग्रस्तांना धीर देत म्हणाले…. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल

अक्कलकोट : प्रतिनिधी आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त …

Read More »

नैसर्गिक आपत्तीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - महसूल मंत्री थोरात

मुंबई : प्रतिनिधी यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे …

Read More »

‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …

Read More »

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यात जनआंदोलन दोन कोटी सह्यांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करणार

नाशिक- मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून  शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे …

Read More »

महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवायचं नाशिक एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लब, खारघर येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे …

Read More »

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा …

Read More »

मराठा समाजातील असंतोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय साडेतीन तासाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे …

Read More »