मुंबई: प्रतिनिधी राज्यात ८ मार्च पासून दररोज कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र आज पहिल्यांदाच कोरोनाबाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची एकूण आकडेवारी वाढलेली दिसत आहेत. मागील २४ तासात ३८९० नव्या रूग्णांचे निदान झाले तर २०८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४१६१ रूग्ण घरी गेल्याने बरे झालेल्या रूग्णांची एकूण …
Read More »