Breaking News

सामाजिक

‘अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मुळे देशाला दिला माहितीचा अधिकार

माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांचे परखड मत मुंबई : प्रतिनिधी ज्या पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांस अक्सिडेंटल पंतप्रधान म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अक्सिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार देत सर्वसामान्य जनतेला रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून थेट पंतप्रधान यांस प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे परखड मत माहिती …

Read More »

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती  मुंबई : प्रतिनिधी  जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. जादूटोणा विरोधी कायदा …

Read More »

राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह अन्य ३५ नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय आज बुधवारी जारी करण्यात …

Read More »

मंत्री बडोले यांच्यामुळे सरळसेवा भरतीत पुन्हा समांतर आरक्षण सामान्य प्रशासनाकडून अखेर आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी शासन सेवेत सरळसेवा भरती करताना आता पुन्हा समांतर आरक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. आणि एसईबीसी समाजघटकांना दिलासा मिळाला. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने तगादा लावला. त्यामुळे …

Read More »

महार बटालियन आणि शौर्याचा इतिहास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा खास लेख

आताच्या नवबौध्द आणि पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. लढवय्या महारांना आपल्या पुर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक साहसी गुणामुळे त्यांनी आपला इतिहास घडवता आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रस्तापितांच्या अन्यायाविरोधी दिलेली कडवी झुंज याची साक्ष आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या …

Read More »

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीजच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘एम्बडींग कंम्पॅशन : अवलोकितेस्वरा इन …

Read More »

बाबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर महाराष्ट्रासह देशातील लाखो आंबेडकरी अनुयायांची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम मागासवर्गीयांच्या ७० हून अधिक पिढ्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत आणि स्वाभिमानाचे अंकुर फुलविणाऱे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटल्याचे चित्र चैत्यभूमी आणि दादर परिसरात पाह्यला मिळाले. काल रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनुयांयाबरोबरच देशातील झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर …

Read More »

देह व्यापारात बळी पडलेल्या महिलांना जीवन परिवर्तनासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणार वीर रणरागिणी महिला मेळाव्यात केंद्र निरिक्षक आय.एम.लोहार यांचे आश्वासन

देह व्यापारातील बळी महिलांना जीवनाची नवी उमेद मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन जीवन परिवर्तन  करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कटिबट्ट असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा निरीक्षक आय.एम.लोहार  यांनी केले. जागतिक एच. आय. व्ही./एड्स सप्ताहनिमित्त  स्नेहालय संचलित स्नेह्ज्योत प्रकल्प – १ च्या वतीने देह व्यापारातील बळी महिलांसाठी जिल्हास्तरीय  ‘वीर रणरागिणी’ महिला मेळाव्याचे आयोजन …

Read More »

६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करण्याचे भीम आर्मीचे आवाहन अन्यथा महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम आंबेडकर अनुयायांचे श्रध्दास्थान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आणि त्यांचे राहते घर दादर परिसरात आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकास डॉ.आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली असून स्थानकाचे नामांतर ६ डिसेंबरपूर्वी करावे अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही …

Read More »

दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा प्रत्यारोपनाला आर्थिक मदत देणार दिव्यांग व्यक्तींच्या २०१८ धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची मंत्री बडोले यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी दिव्यांगत्वावर सुरूवातीच्या काळातच प्रतिबंध करता यावा यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया अथवा प्रत्यारोपण करता यावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधीतून राज्याकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली असून हिमोफिलिया आणि थालसिमिया या आजारांवरील उपचाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रूग्णालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण करणार असल्याची …

Read More »