Breaking News

राजकारण

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासह या राज्यांना केली पेट्रोल-डिझेलवरून विनंती करात कपात करण्याची केली सूचना

मागील काही महिन्यापासून संपूर्ण देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडूसह सात राज्यांना वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करावी अशी विनंती केली. तसेच कर कपातीवरून मी कोणावर टीका करत नाही तर विनंती करत असल्याचेही …

Read More »

चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर माजी मंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशी कऱण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर राज्य सरकारने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती चांदिवाल …

Read More »

अखेर प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला नकारच, ट्विट करत दिले “हे” कारण काँग्रेसकडून ट्विट करत दिली माहिती

मागील काही दिवसांपासून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली. मात्र आज अखेर प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेससोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांनी प्रदीर्घ …

Read More »

पोलिस आयुक्तांच्या त्या व्हिडिओनंतर नवनीत राणा म्हणाल्या, मी तर सांताक्रुज… अॅड ऱिझवान मर्चंट यांनी व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

अमरावतीच्या राणा दांम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्याला पिण्यासाठी पाणी दिले नाही, तसेच बाथरूम वापरायलाही दिले नसल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर करत त्याची तक्रार लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र पाठवित केली. त्यावर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलिस ठाण्यातील तो व्हिडिओच आपल्या ट्विटर अकॉंऊटवरून प्रसारीत केला. आता या व्हिडिओनंतर …

Read More »

किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही …

Read More »

राणांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही; लोकसभाध्यक्षांना राज्य सरकार माहिती देईल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

अटक करण्यात आल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही तसेच पिण्यासाठी पाणी दिले नसल्याचा आरोप करत आपणास जातीवाचक शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केला. तसेच यासंदर्भात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रारही केली. मात्र मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी …

Read More »

“तो” व्हिडिओ शेअर करत आयुक्तांनी काढली राणा, फडणवीसांच्या आरोपातील हवा पोलिस स्टेशनमध्ये चक्क चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवित आपल्याला नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही की, पाणी पिण्यासाही आपल्याला पाणी दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. परंतु राणा दांम्पत्याला दिलेल्या वागणूकीचे सीसीटीव्ही फुटेजच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे …

Read More »

शिवसेना म्हणते, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्यात… गृहमत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवणारे विरोधी पक्ष राज्याचे खरे शत्रू

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेच्या सुरक्षेशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना या राज्यात दंगल घडावी आणि सामान्य माणूस त्यात भरडला जावा हाच उद्देश दिसतोय. उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करण्यासाठी टोकाची भूमिका घेणारे विरोधी पक्ष हेच या राज्याचे आणि इथल्या जनतेचे खरे शत्रू आहेत असा आरोप शिवसेना आमदार आणि …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तकलादू हिंदुत्ववादी आलेत त्यांचा समाचार घ्यावा लागणार लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे केले जाहीर

जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोर्पयन्त तुम्ही काढू नका, मागे बोललो होतो तरी पुन्हा बोलतो, मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती अजून झालेली नाही. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहिर सभा घ्यायचा. मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, …

Read More »

राजद्रोहाचा आरोप ‘हनुमान चालीसा’ म्हणण्यावर केला हा शोध फडणवीसांनी कसा लावला 'हनुमान चालीसा' चे पठण केले त्याचपद्धतीने भारतीय राज्यघटनेची 'उद्देशिका' नक्कीच त्यांच्या लक्षात असेल

सर्वपक्षीय बैठकीत भाजपचा प्रतिनिधी उपस्थित राहिला असता तर त्यांची भूमिका राज्य सरकारला समजली असती. परंतु सदैव शंका उपस्थित करणारी भाजपा कुठल्याच प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्यास इच्छुक नाही हे त्यांच्या अनुपस्थितीमुळे सिद्ध झाले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. राजद्रोहाचा आरोप ‘हनुमान चालीसा’ म्हणण्यावर केला …

Read More »