Breaking News

वानखेडे, माजी आमदार डॉ.बोंडे आणि… मलिकांकडून एकदम तीन गौप्यस्फोट वानखेडेंचा शाळेचा दाखला, पहिल्या पत्नीच्या भावाला खोट्या केसमध्ये अडकविणे, धमकाविणे

मुंबई: प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर पुढील सुणावनी आज होत आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीबाबत स्पष्टता आणणारी कागदपत्रामधील महत्वाचा भाग असलेली शाळेच्या जन्म दाखल्याच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब यांनी …

Read More »

२ वर्षानंतर भाजपाने विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली ही चांगली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपाला उपरोधिक टोला

मुंबईः प्रतिनिधी भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपा आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. भाजपाने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. …

Read More »

१० वी परिक्षेसासाठी अर्ज भरण्याची तारीख जाहीर “या” तारखेपासून स्विकारणार शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, …

Read More »

भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजपा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्याना खोटया नाट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव …

Read More »

केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले: आता महाराष्ट्रानेही दर कमी करावे कंगणाच्या बाष्कळ बडबडीला व्यासपीठ देऊन माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्याच्या अवमानाच्या मोहिमेत सहभागी होऊ नये

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये व डिझेलवर १० रुपये …

Read More »

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव अवमान याचिकेप्रकरणी मजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या नेत्याने दाखल केलेल्या अवमान याचिकेप्रकरणी सुणावनीसाठी राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा निर्णय गिरगांव मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दिल्याने सदरच्या निर्णयाच्या विरोधात आणि दाखल करण्यात करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. भाजपा सदस्य महेश हुकुमचंद श्रीश्रीमल यांनी …

Read More »

चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, भारतापेक्षा आठपटीने संपत्तीत वाढ संपत्तीबाबत अमेरिकेलाही मागे टाकले

मुंबईः प्रतिनिधी जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात श्रीमंत देश बनला आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदाचा मागोवा घेणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, गेल्या २० वर्षांत जगातील संपत्ती तीन पटीने वाढली आहे. पण या वाढीमध्ये चीनचा वाटा एक तृतीयांश म्हणजे सुमारे ३३ टक्के आहे. म्हणजेच …

Read More »

मलाना क्रिम घेवून बोलल्याने बापूंचे विचार संपतील असा समज असेल तर चूक महात्मा गांधी ही व्यक्ती नाही विचार आहेत आणि हा विचार जगाने स्वीकारलाय-नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही असे राष्ट्रवादी …

Read More »

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या भाजपाच्या आव्हानाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रतिआव्हान

मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्या या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिले आहे. भाजपामध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले …

Read More »