Breaking News

Editor

आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, फडणवीसांच्या त्या बैठकीनंतरच वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र लिहिल्याचे दाखविले जाहिर

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जवळपास चार मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे सर्व प्रकल्प शिंदे-फ़डणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतरच गेल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातून गुजरात गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

संजय राऊत यांना समन्स, हाजीर हो

पत्राचाळ प्रकरणी नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अलीकडेच जामीन मिळाला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा राजकियदृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावले असून १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर …

Read More »

उदयन राजे भावनिक होत म्हणाले, तुम्हाला राग का येत नाही?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारी वक्तव्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपासह राज्यपाल कोश्यारी यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत पाठराखण केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा …

Read More »

विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण, प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करा

राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत  आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. …

Read More »

या मागण्यावरून बीडीडी चाळकऱ्यांचा निवडणुकांवर बहिष्कार

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्थानिक अधिकृत दुकानदारांवर अन्याय होत असल्याने त्यांनी येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार संघटनेने यासाठी क्रमबद्ध आंदोलनाची रूपरेषा आखली असून पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. बी.डी.डी. चाळ दुकानदार संघटनेची वरळी येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. …

Read More »

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. …

Read More »

राज ठाकरेंच्या टीकेला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, नदीत मृतदेह वहात नव्हते..

काल मनसेच्या गटनेत्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजार पणाचे कारण सांगत तत्कालीन मुख्यमंत्री हे घराच्या बाहेर पडत नव्हते. परंतु एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून अशी जादूची कांडी फिरवली की आता सगळे फिरायला लागले अशी टीका केली. त्यावर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा टोला, एकाबाजूला महापुरूषांबद्दल बोलू नका अन दुसऱ्याबाजूला…

मागील काही महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्याने आपल्या राजकिय भूमिकेत धरसोडपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच मागील दोन-तीन जाहिर सभेत राज ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भूमिका जाहिरपणे घेतली. भाजपाच्या अनुशंगाने भूमिका मांडली. मात्र काल मनसे गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी काही प्रमाणात …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण अद्यापही तापलेलं आहे. मात्र भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून त्याचबरोबर शिंदे गटाकडूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरील कारवाईची म्हणावी तशी मागणी होत नाही. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या …

Read More »

विधिमंडळ समितीची बैठक आता पुढच्या महिन्यातः अधिवेशन एक आठवड्याचे?

मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …

Read More »